gtag('js', new Date());
नागपूर : सॉलिडरीडाड एशिया आणि सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल बिझिनेस (सीआरबी) हे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संघटना - रिजेनॅग्री कॉटन अलायंस  हिची स्थापना करण्यास सज्ज झाले आहेत. भारतात पुनरुत्पादक शेतीच्या प्रथांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. अशा प्रथांचे अनुसरण केल्यास २०३० पर्यंत किमान १० लाख टन ग्रीनहाऊस वायूंचे (जीएचजी) उत्सर्जन टळेल आणि भारतातील विविध भागीदारी प्रकल्पांच्या माध्यमातून...
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
पुणे-राज्यपालांनी वक्तव्य करताना त्यांना कोणी राज्यपाल म्हणून नेमले आहे ते पाहावे. केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान यांनी त्यांना कडक शब्दात समज दिली पाहिजे. राज्यपालांकडून हे एकदा घडलेलं नाही. एकदा घडलं तर समजू शकतो. कधीकधी आमच्याकडूनही बोलताना चूक होते. तेव्हा आम्ही दिलगिरी व्यक्त करून मोकळे होतो. तसं एकदा घडलं नाही, सातत्याने घडतंय. राज्य सरकारचा त्यांना पाठीशी घालते आहे,...
पुणे--राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटणार आहेत. या भेटीनंतरही राज्यपालांवर कारवाई झाली नाही तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांना सुनावले आहे. दरम्यान, ३ डिसेंबर रोजी रायगडवर आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे- 'तुम्हाला' पूजनीय असलेल्या सरस्वतीचे आम्हा उपेक्षित, दलित, वंचितांच्या शिक्षणामध्ये काहीही योगदान नसल्याने आम्ही सरस्वतीचे पूजन मान्य करीत नाही. त्यापेक्षा महात्मा फुले,  सावित्रीबाई फुले, भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा दारोदारी नेली आणि गावागावापर्यंत नेली त्यामुळे ते आमच्यासाठी पूजनीय आहेत, असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
पुणे--छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ स्वराज्य संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोतरावर सही करून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. 'राज्यपाल हटवा, स्वाभिमान वाचवा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देवून आंदोलन करण्यात आले.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने...
रंगभूमी असो छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा प्रत्येक ठिकाणी आपल्या अभिनयाच्या मुक्त वावर समर्थपणे दर्शवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अखेरचा श्वास घेतला.  विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबीयांकडूनच मिळाला होता. दादासाहेब फाळके यांच्या 'मोहिनी भस्मासुर' या 1913 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांच्या पणजी आणि आजीने एकत्रितरित्या काम केले होते.  भारतीय चित्रपट सृष्टीची पहिली...