राजकारण
गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा: अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावे लागेल
News24Pune -0
पुणे --महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब (balasaheb Ambedkar)आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
क्राईम
गुणांचं पुनर्मुल्यांकन करुन गुणांमध्ये फेरफार;पुण्यातील या नामांकित महाविद्यालयात घडला हा प्रकार
News24Pune -
पुणे--बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन विद्यार्थ्यांच्या गुणांचं पुनर्मुल्यांकन गुणांमध्ये फेरफार केल्याचा प्रकार पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात (Symbiosis College)उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदिप हेंगळे आणि सुमित कुमार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. विद्यार्थ्यांचे गुण अनधिकृतरित्या वाढवल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आली...
पुणे - सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश जाहीर झाल्यावर तो न्यायालयाच्या वेबवर आलेला नसताना देखील शिक्षण विभागाने मराठा प्रवेशावर लगेच स्थगिती दिली. यावरून शासन मराठा समाजाच्या बाबतीत कसा दुजाभाव करते आहे हे स्पष्ट होते असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढणे हा तात्पुरता मार्ग आहे. तो मार्ग न...
बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर डाळ अर्थात वरण अथवा सांबार शिल्लक राहिलेले असते. सकाळी टेस्टी नाश्ता आपल्याला बनवायचा असतो परंतु, बऱ्याचदा आपल्याला चटकन काही सुचत नाही. मुलांसाठी सहज काय बनवावे जे त्यांना चवदार लागेल असा प्रश्न पडतो अशावेळी तुमच्यासाठी सांबार परांठा हाच तुमच्या समस्येवर तोडगा आहे. उरलेल्या डाळीपासून सांबार पराठा घरी सहज बनवता येतो. जाणून घेऊ या त्याची...
रोजच्या जेवणामध्ये चव येण्यासाठी भारतात अन्नाबरोबर लोणचे हा महत्वाचा पदार्थ झाला आहे. पारंपारिक कैरी आणि लिंबाचे लोणचे तर आहेतच परंतु, आपण अशा लोणच्यांबद्दल जाणून घेणार आहोत, की ज्यांचे सेवन केल्यास तुमच्या अन्नाची चव तर वाढेलच परंतु ते आरोग्यासाठीही फायदेशीर असेल.काही लोकांना आंबट लोणचे, काही लोक तीक्ष्ण, काही लोक गोड लोणच्याचे वेडे...
मसालेदार ग्रेव्हीची भाजी म्हटले की कांदा आणि लसून याच्या शिवाय आपण विचारच करू शकत नाही. कारण कांदा हा ग्रेव्ही साठी आवश्यक असतो तर लसून हा चव वाढवणारा आहे. परंतु, आपल्याला कांदा आणि लसून याशिवाय जर मसालेदार ग्रेव्ही असलेली भाजी बनवायची असेल तर? तर, आपण त्यासाठी आपण काश्मिरी दमआलू ट्राय करू शकता. काश्मिरी मसाले वापरून बनवलेली ही...














