दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसते आहे. देशात कोविड १९ चा संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एका दिवसात 90-95 हजारांहून अधिक कोरोना संक्रमणाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. देशात आतापर्यंत 47 लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे, तर त्यातून मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही 78 हजारांच्या पुढे गेली आहे. हे टाळण्यासाठी, मास्क घालणे,...
Uncategorized
रसिकांपर्यंत संगीत पोहचण्यासाठी हल्लीच्या काळात काय करावे? शंकर महादेवन यांनी दिला मंत्र
News24Pune -
पुणे : "हल्ली संगीत केवळ चित्रपटांद्वारे रसिकांपर्यंत पोहचू शकते असे नाही तर अनेक डिजिटल माध्यमे, समाज माध्यमे (SOCIAL MEDIA) उपलब्ध झाली आहेत. ज्यामुळे संगीतकार थेट आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे नवोदित संगीतकार, गायकांनी केवळ चित्रपटांवर अवलंबून न राहता या डिजिटल माध्यमांचाही (DIGITAL MEDIA) योग्य वापर करायला हवा," असे मत प्रसिध्द गायक शंकर महादेवन (SHANKAR MAHADEVAN) यांनी...
पुणे—तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशातील आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सोपविताना त्याला स्थगिती देण्यात आली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा विषय पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवत असताना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला हा दुर्दैवी निर्णय आहे. . सरकारने याविरोधात न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी तसेच, मराठा आरक्षणाचा नव्याने अध्यादेश काढावा, (A new ordinance on Maratha reservation should be issued) अशी...
राजकारण
तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत या अजित पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)— कोरोर्नाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधव भवनात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार(aJIT PAWAR ) यांनी जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल. येत्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत, त्यांची...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजेपक्षाने ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (GULAB NABI AZAD) यांना सरचिटणीसपदावरून काढून टाकले आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांच्या पक्षाच्या प्रभारींमध्येही बदल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या दिलेल्या हवाल्यानुसार पक्ष संघटनेच्या या मोठ्या फेरबदलामध्ये राहुल गांधी(RAHUL GANDHI) यांच्या टीमला खास स्थान देण्यात आले आहे. नव्या बदलांमध्ये...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रसिध्द असलेले आर्य समाजाचे प्रसिध्द नेते आणि हरियानाचे माजी शिक्षणमंत्री स्वामी अग्निवेश (वय ८०) यांचे आज यांचे दिल्लीतील लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेस इंस्टिट्यूटमध्ये शुक्रवारी ६.३० वा. निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून लिवर सिरोसिसने ग्रस्त होते.स्वामी अग्निवेश यांनी राष्ट्रीय वेठबिगार मुक्ती मोर्चा संघटनेद्वारे देशभर वेठबिगारांच्या मुक्ततेसाठी भरीव...














