या वर्ष प्रतिपदेला विशेष महत्त्व आहे कारण, परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष शतकी वयाची वाढ नोंदवत आहे. नागपूरच्या सरदार मोहित्यांच्या पडक्या वाड्यात विजयादशमीच्या दिवशी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. किशोर वयाच्या दहा-बारा मुलांना समवेत घेऊन सुरू झालेला संघ आज देशात पण ५५ हजार शाखा व जगभरातील सुमारे ६० देशांमध्ये कार्य...
भारतीय कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेला शालीवाहन शकाचा प्रारंभ झाला. भारतीय संस्कृतीत निसर्गालाच देव मानले आहे. निसर्गातील गोष्टींची प्रतीकात्मक पूजा करणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आता गुढीपाडव्यामधील प्रतीके पाहू. पहिले प्रतीक गुढीची काठी विजयाचे प्रतीक आहे . ती जितकी उंच तितकी शुभ...
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठयांच्या गादीवर आलेले छत्रपती संभाजीमहाराज हे दुसरे छत्रपती. हौतात्म्यामुळे अजरामर झालेले एक पराक्रमी पुरूष. त्यांचा जन्म छ. शिवाजी महाराज व सईबाई यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर (पुणे जिल्हा) झाला. सईबाईंच्या अकाली मृत्यूनंतर (१६५९) त्यांचा सांभाळ आणि शिक्षण आजी जिजाबाईंनी केले. सभासद व चिटणीसांच्या बखरींतून याविषयी तपशील आढळतात. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी त्यांना...
पुणे- टाटा मोटर्स हा भारताचा अग्रगण्य वाहन निर्माता असून त्यांनी आज आरडीई आणि ई20 अनुकूल इंजिनसह बीएस6 फेज II श्रेणीची प्रवासी वाहने सादर केली. आपल्या अनुपालनापलीकडे जात टाटा मोटर्सने नवीन वैशिष्ट्यांसह आपल्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेन पोर्टफोलिओत ताजेपणा आणला. ज्यामुळे सुरक्षा, वहन, आराम आणि सुलभतेत वृद्धी होणार आहे. या पोर्टफोलिओसह, कंपनीने...
पुणे-मुंबई
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट घेऊन येत आहे मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म “अल्ट्रा झकास”
News24Pune -
पुणे - मनोरंजन विश्वातील अग्रगण्य ''अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट'' तर्फे गुडीपाडव्या निमित्ताने मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म "अल्ट्रा झकास" लॉंच करण्यात आले आहे. या द्वारे वापरकर्त्यांनाअप्रतिम दर्जेदार कंटेंट पाहण्याचा आनंद घेता येणार असून ओटीटी च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांसाठी नवंनवीन चित्रपट, टीव्ही शो, वेबसिरीज, पाककला, लहान मुलांचे माहितीपट आणि इतर व्हिडिओ, अशी विशालआणिअप्रतिम कंटेंट लायब्ररी उपलब्ध होणार आहे. गुढीपाडव्याच्या...
जीवन संघर्ष कशाला म्हणतात? हे खरच खर्या अर्थाने बाबासाहेबांच्या जीवनाच्या अभ्यासातून समजते. . बाबासाहेब हे जीवंत आग होते. धगधगता ज्वालामुखी होते, त्यांनी जेथे जेथे पाय ठेवला तेथील मातीचासुद्धा कण न कण पेटून उठत होता तथे जीवंत माणसाची ती काय कथा.म्हणून चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला दलित व एकूणच भारतीय सामाजिक चळवळीत सर्वात जास्त...


![छत्रपती संभाजीमहाराज [१४ मे १६५७ – ११ मार्च १६८९ (फाल्गुन अमावस्या)]](https://news24pune.com/wp-content/uploads/2023/03/संभाजी-महाराज.jpg)











