पुणे-मुंबई
अहिल्याबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार करण्याची गरज – आनंद कांबळे
News24Pune -0
पिंपरी- अहिल्याबाई होळकर यांनी कधीही राजा व प्रजा यांच्यात अंतर वाढू दिले नाही. जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या त्वरित सोडविण्याला त्यांचे प्राधान्य होते. जगातील कर्तुत्ववान स्त्रीयांपैकी अहिल्याबाई होत्या. त्यामुळे आजच्या प्रत्येक राज्यकर्त्याने अहिल्याबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार केला पाहिजे, असे मत व्याख्याते आनंद कांबळे यांनी व्यक्त केले.राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त...
आरोग्य
महाराष्ट्र हाताळत आहे कोव्हिड १९ आणि टीबी अशी दोन आव्हाने; राज्यात सुमारे ८ कोटी व्यक्तींची क्षयरोग तपासणी
News24Pune -
पुणे- कोरोनाच्या राज्यातील दुसऱ्या लाटेतील उद्रेकाने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर अत्यंत ताण आला आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नेहेमीच्या इतर आरोग्य मोहिमांवर त्याचा परिणाम झाला आहे. विशेषत: क्षयरोग कार्यक्रमावर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत अपुरे मनुष्यबळ असताना आरोग्य विभागाकडून महाराष्ट्र क्षयरोग कार्यक्रमाने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना आणि धोरणे राबविल्यामुळे क्षयरुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट...
पुणे- कोरोना महामारीच्या संकट काळात अनेक स्वयंसेवी संस्था युद्ध पातळीवर काम करत आहेत. पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयातून सुरू झालेल्या ‘समर्थ भारत अभियाना’च्या अंतर्गत विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था गेल्या वर्षीप्रमाणेच तयारीनिशी कामाला लागल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव लक्षात घेऊन यावर्षी सुरू करण्यात आलेला त्यातलाच एक अत्यंत आवश्यक ठरलेला उपक्रम म्हणजे ‘वॉर रूम’!
महाराष्ट्र
मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्तेशिवाय सुटणार नाही ; राजसत्तेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा- प्रकाश आंबेडकर
News24Pune -
पुणे – मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्तेशिवाय सुटणार नाही, राजसत्तेसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं तर आरक्षणाबाबत नागरिकांचे सांगणे झाले, आता लोकप्रतिनिधींनी त्यांच्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.खासदार संभाजी छत्रपती यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन...
पुणे- कोरोना संसर्गाच्या काळात ज्यांचे पोट रोजच्या मोल मोलमजुरीवर आहे. त्यांची रोजीरोटी थांबली, त्यांच्या मदतीला अनेक सेवाभावी हात आले, शासनाच्या रेशनिंगमुळे अनेकांच्या पोटात अन्न गेले तसेच शिवभोजन थाळीमुळे अनेकांच्या जगण्याला मोठा आधार मिळत असल्याचे समोर आले आहे.राज्य शासनाने सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना गरजूंसाठी वरदान ठरली आहे. पुणे जिल्हयात 15 एप्रिल...
मनोरंजन
राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्रने दिली गुड न्यूज : सावनी म्हणाली…
News24Pune -
पुणे -राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सुमधूर गळ्याची गायिका ‘सावनी रवींद्र’ने नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत. ती लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली. तिच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे. नुकताच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत...














