gtag('js', new Date());
राज ठाकरे पुणे वरुणराज भिडे पुरस्कार भाषण
पुणे: "आजच्या काळात राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे. 'तुमच्या लिहिण्याने आमची सत्ता जात नाही आणि येतही नाही' असा जो अहंकारी समज राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे, तो मोडीत काढण्याची ताकद केवळ पत्रकारांच्या एकजुटीत आहे," अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर आसूड ओढले. पुण्यातील वरुणराज भिडे पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे...
राज ठाकरे वरुणराज भिडे पुरस्कार पुणे
पुणे(प्रतिनिधी)— स्वतःच्या राज्यात सुधारणा न करणाऱ्या 'भैय्यांना' इथे मराठी शिकवून काय साध्य होणार?, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी उपस्थित केला. जिथे जमीन भुसभुशीत असते, तिथेच घुशी शिरतात," अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्रातील मवाळ धोरणावर टीका केली.पुण्यातील वरुणराज भिडे पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाच्या वतीने देण्यात येणारा ‘पत्रकार वरुणराज भिडे...
Pune Insurance Policy Loan Fraud
पुणे : विमा पॉलिसी गहाण ठेवून शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे खोटे आमिष दाखवून विमा एजंटने लाखो रुपये प्रीमियमच्या विमा पॉलिसीज गळ्यात मारल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे. इतरांची फसवणूक होऊ नये यासाठी या प्रकाराला बळी पडलेले अमित जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन फसवणूक करणाऱ्या विमा एजंटची कार्यपद्धती उघड करून दाखवली आहे. विमा कंपन्यांनी अशा एजंट वर नियंत्रण ठेवावे आणि...
Maharashtra New Solar Policy 2026 Industrial Impact
पुणे(प्रतिनिधी)-- राज्य सरकारने आणलेल्या नवीन सोलर धोरणातील ग्रीड सपोर्ट चार्जेस, चुकीची नेट मीटरिंग प्रणाली, अवाजवी इलेक्ट्रिसिटी ड्युटी व बॅटरीची अनिवार्यता राज्यातील उद्योगांना मारक ठरत आहे. एक एप्रिलपासून लागू केलेल्या या धोरणामुळे उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसत असून, अनेक प्रकल्प दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत. परिणामी, महाराष्ट्रातील उद्योग अन्य राज्यात स्थलांतरित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग...
आम्ही पुणेकर काश्मीर मदत मोहीम
पुणे: राष्ट्रीयएकात्मता, करुणा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत 'आम्ही पुणेकर'  आणि काफिला फाऊंडेशन (जम्मू-काश्मीर) यांच्या संयुक्त विद्यमाने काश्मीरमधील सीमावर्ती भागांत पाच दिवसीय मानवतावादी मदत मोहीम  राबविण्यात आली. उरी (बारामुल्ला), लोलाब व केरन (कुपवाडा) या दुर्गम भागांत हा उपक्रम पार पडला.'हर घर शिक्षा, घर घर शिक्षा' या ब्रीदवाक्याखाली आयोजित या मोहिमेचा मुख्य उद्देश शिक्षणाचा प्रसार आणि तरुणांमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या...
Oppo F33 Series Launch in India
पुणे(प्रतिनिधी)-स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओप्पो इंडियाने आपल्या लोकप्रिय 'F' सिरीजमधील नवीन F33 आणि F33 Pro या स्मार्टफोनचे पुण्यात अधिकृतपणे अनावरण केले.ओप्पो इंडियाच्या पीआर कम्युनिकेशन्स मॅनेजर दिव्या कुलश्रेष्ठ यांनी पत्रकार परिषदेत कंपनीची प्रगती आणि नवीन उत्पादनांच्या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती दिली. ओप्पो सध्या भारतात १३.३ टक्के मार्केट शेअरसह पहिल्या तीन स्मार्टफोन ब्रँड्सपैकी एक असून देशात कंपनीचे १० कोटींहून अधिक वापरकर्ते असल्याचे...