gtag('js', new Date());
पुणे – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबाग लोणी काळभोर येथे 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी, महिलांचे समाजात आणि जगासाठीचे महत्त्वपूर्ण योगदान याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठात महिलांचा सहभाग अत्यंत मोठा आणि महत्वाचा आहे, यासाठी आम्हाला अभिमान वाटतो. या वर्षीची थीम 'चॅलेंज टू चॅलेंज' अशी आहे, जी...
पुणे -महिलांचे प्रश्न जेव्हा पुरुष समजून घेतील आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, तेव्हा महिलांचे निम्मे प्रश्न संपलेले असतील. राज्य महिला आयोग म्हणजे पुरुषांच्या विरोधात असा अनेकांचा समज होतो, परंतु आमची लढाई समाजाच्या विकृतीच्या विरोधात आहे. अन्याय करणा-यांपेक्षा सहन करणारा जास्त दोषी असतो. प्रत्येक वेळेला तुमच्या मदतीला कोणी येईल ही भावना महिलांनी काढून टाका. स्वत:च्या आयुष्याची लढाई...
पुणे(प्रतिनिधि) – दुष्ट प्रवृत्तींच्या संहारासाठी हिंसा आवश्यक आहे, असे हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळेच हिंदूंचे सर्व देवी-देवताही हिंसक आहेत. हिंदू सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदू धर्माला मारक आहे. हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार आहे, असे परखड मत कालीचरण महाराज यांनी केले.धर्मजागरण सभेच्या निमित्ताने कालीचरण महाराज पुण्यात आले होते. या सभेच्या आधी...
पुण्यातील सुपे मेमोरिअल हॉस्पिटलच्या संचालक आणि सान्वी फर्टीलीटी सेंटरच्या प्रवर्तक डाॅ. मंगला सुपे आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून सामाजिक संवेदना जपणारे व्यक्तिमत्त्व आहे.स्त्री रोग तज्ञ म्हणून काम करताना त्यांनी आपल्या  वैद्यकीय व्यवसायात  सामाजिक जाणीव जागृत ठेवली आणि त्यातून एक एक काम हाती घेतले. वयात येणा-या मुलींसाठी 'मी किशोरी' या अभियानात  किशोर वयीन...
गार्गी – मैत्रेयी, राणी चेन्नम्मा – लक्ष्मीबाई, संत बहिणाबाई – कान्होपात्रा यांच्यापासून सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, कॅप्टन लक्ष्मी, कल्पना चावला, पी. टी. उषा अशा अनेकानेक महिलांनी शिक्षण, ज्ञान, विज्ञान, क्रीडा, पराक्रम, अध्यात्म आदी विविध क्षेत्रांमध्ये यापूर्वीच्या काळात भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. भारतमातेच्या या वीरांगना अगणित आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांचे स्मरण करीत वर्तमानात  प्रेरणादायी कार्य करणाऱ्या असामान्य महिलांचा आपण परिचय करून घेऊ या...
जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला-  ‘मुलखावेगळी ती’गार्गी - मैत्रेयी, राणी चेन्नम्मा – लक्ष्मीबाई, संत बहिणाबाई - कान्होपात्रा यांच्यापासून सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, कॅप्टन लक्ष्मी, कल्पना चावला, पी. टी. उषा अशा अनेकानेक महिलांनी शिक्षण, ज्ञान, विज्ञान, क्रीडा, पराक्रम, अध्यात्म आदी विविध क्षेत्रांमध्ये यापूर्वीच्या काळात भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. भारतमातेच्या या...