gtag('js', new Date());
पुणे(प्रतिनिधी)--राज्यातील प्राध्यापकांची आणि तासिका तत्वावर (सीएचबी) पदाची भरती लवकरच होणार आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरतीसाठी सेट-नेट पात्र उमेदवारांना पहिले प्राधान्य राहील. त्यानंतर अन्य उमेदवारांचा विचार होणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापक भरतीसाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी दिली. करोनामुळे राज्य सरकारने सर्व प्रकारच्या...
पुणे--आम्ही सारे कलाकार, झालो बेकार', 'काम बंद घर कसे चालवू', 'व्यवसाय बंद हप्ते कसे फेडू', 'सामान धूळ खात पडलेय, गोडाऊनचे भाडे कसे भरू?' असे प्रश्न उपस्थित करत पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनने मूकमोर्चा व धरणे आंदोलन केले. 'अनलॉक'च्या प्रक्रियेत सगळेच सुरु होतेय, मग केवळ इव्हेंट्सवर बंदी का? त्यानेच कोरोनाचा धोका अधिक आहे का?...
पुणे— राज्यातील मंदिर खुली करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. आज पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मनसे कडून होमहवन आणि आरती करण्यातपुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे हे कार्यकर्त्यांसह प्रवेश करून, राज्यातील लवकरात लवकर मंदिरे सुरू करण्याची बुद्धी, या...
पुणे(प्रतिनिधी)—आई वडील अंध आणि घरात एकटीच कमावती त्यात कोरोनाचे संकट. त्यामुळे काम नाही म्हणून परिस्थितीला कंटाळून पुण्यातील कलाकार,नृत्यांगना विशाखा काळे यांनी अवघ्या २१ व्या वर्षी आत्महत्या केली. प्रसिद्ध लोककलावंत आणि नृत्यांगना प्रियंका काळे यांची त्या बहिण होत्या.प्रसिद्ध निर्माते मनोज माझिरे यांच्या महाराष्ट्राची गौरव गाथा, महाराष्ट्राची लोकधारा, अरुण गायकवाड यांच्या गर्जा महाराष्ट्र,...
पुणे—येत्या दि ११ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर व २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलावी आणि उमेदवारांची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली. आयोगामार्फत परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या मुलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. मंत्रालयातील काही लोकांनी हा कट शिजवलेला असून त्यांच्या मुळेच...
पुणे(प्रतिनिधी)—राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि गुप्तेश्वर पांडे यांच्यावर केलेल्या टीकेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत की एका पक्षाचे प्रवक्ते असा सवाल करीत महाराष्ट्रात रोज हाथरस घडताहेत,  त्यावर यांना बोलायला वेळ नाही अशी टीका केली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे त्यांनी अगोदर लक्ष द्यावे असा टोलाही त्यांनी...