पुणे-मुंबई
सामूहिक नमाज पठण करू नये यासाठी पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत जुम्मा नमाजचे ‘फेसबुक लाईव्ह
News24Pune -0
पुणे- कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये, या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत जुम्मा नमाजचे 'फेसबुक लाईव्ह' द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले . कोरोनाने आजारी रुग्णांना आराम पडण्यासाठी दुवा मागण्यात आली.सलग एकविसाव्या आठवडयात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. आज ९ ऑकटोबर रोजी दुपारी दीड वाजता 'फेसबुक लाईव्ह'...
Uncategorized
“जस्ट गम्मत”हे विनोदी नाटक OTT प्लॅटफॉर्म वरती: महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्मन्स
News24Pune -
पुणे— कोरोनाच्या काळात नाट्यगृहे बंद आहेत गेली 7 महिने नाटक हे बंद आहे. या वर निर्भर असलेले कलाकार हे खऱ्या अर्थाने अडचणीत आलेले असून मनोरंजन क्षेत्र ठप्प झाले आहे.पुढील अजून किती काळ लागेल हे ठाऊक नाही तरी देखील कलेची आस असलेल्या कलाकारांनी कोरोनाच्या काळात देखील मदत कार्य करता करता कला सुद्धा जोपासली आहे. अशाच पुण्यातील कलावंतानी...
पुणे -कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता राखून कोरोना संसर्ग रोखण्याबाबत दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन...
पुणे--हाथरस येथील दलीत महिला अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने आणि प्रशासनाने पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ शकली नाही त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली .हाथरस प्रकरणी देशभर लोक आंदोलन करीत आहेत तरीसुद्धा उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा...
पुणेः- बु्द्धी संवर्धन, व्यक्तिमत्व संवर्धन, नेतृत्व संवर्धन असे संवर्धनाचे अनेक पैलू असताना जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरांवर अवमूल्य होत आहे. अशा वातावरणात ज्येष्ठांनी सक्रीयतेला त्यांच्या अनुभवाची जोड देत पुढील पिढीत मूल्य संवर्धन वृद्धींगत होईल, यादृष्टीने योगदान द्यावे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. जनसेवा फौंडेशनतर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघटना...
पुणे- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या, तरी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचा प्रत्यक्षात संवाद होत नाही. परंतु, शिक्षक शिकवत असलेले ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे, यासाठी आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणातही या दोहोंमधील संवाद अतिशय महत्वाचा आहे, त्यातूनच विद्यार्थ्यांचे अध्ययन व शिक्षकांचे अध्यापन प्रभावी होईल," असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहआयुक्त अनिल गुंजाळ यांनी केले.














