gtag('js', new Date());
पुणे- पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून घट होताना दिसत असली तरी केंद्रीय आरोग्य पथकाने डिसेंबर, जानेवारी महिन्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याबाबत रेड अलर्ट दिला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन याबाबत जनजागृती व्हावी आणि लोकांनी तत्पर तपासणी करून लवकर निदान करून घ्यावं यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत ‘पुण्याचा...
पुणे(प्रतिनिधि)—कोरोंनाच्या संकटाने सर्वच क्षेत्राला आर्थिक संकटाचा  सामना करावा लागत आहे. पुणे महापालिकेच्या तिजोरीतही कोरोंनाच्या संकटामुळे खडखडाट होण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या तिजोरीत केवळ 120 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ठेवी मोडण्याची वेळ आली आहे.सन 2019-20 या आर्थिक वर्षात महापालिकेला केवळ 4 हजार 200 कोटींचे उत्पन्न मिळाले. या परिस्थितीतही स्थायी समितीने 7...
पुणे(प्रतिनिधि)—राज्यांमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात गेल्या  कही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे तर बारे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. पुण्याचा रिकव्हरी रेट हा 90 टक्यांवर पोहचला आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही पुणेकरांची चिंता मिटलेली नाही कारण सप्टेंबर महिन्यात कोविड-19च्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोंनाबाधित रुग्णांची...
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यभरातील मंदिरे उघडी करावीत अशी मागणी करणारे पत्र लिहिले. पत्रामध्ये मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे असे राज्यपालांनी पत्रात म्हटल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना खरमरीत पत्र लिहून माझ्या हिंदुत्वाला...
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा फडणवीसांना अधिकार काय?
मुंबई- राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र, त्याला मुख्यमंत्र्यांनी खरमरीत दिलेले उत्तर आणि त्यावरून उठलेला गदारोळाने आजचा दिवस हा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेला असतानाच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यात उडी घेतली आहे. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट पत्र लिहिले असून त्यामध्ये राज्यपालांबद्दल नाराजी व्यक्त...
पुणेः- जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नोकरी आणि व्यवसायाचे बदलते स्वरूप पाहता ज्येष्ठांना घरामध्ये एकटेपणा जाणवतो. परंतु, डिजीटल क्रांतीमुळे त्यांना एक सवंगडी मिळाला असून डिजीटल क्रांती ही ज्येष्ठांसाठी एक वरदान ठरली आहे, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.जनसेवा फौंडेशनतर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच राज्य आणि...