मनोरंजन
प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे शुटींग पूर्ण
News24Pune -0
पुणे- कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग सलगपणे करणे निर्मात्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत असते, कारण मोठ्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी उभारले जाणारे भव्य सेट, त्या काळाची वातावरण निर्मिती याचा मोठा खर्च असतो. .उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे केवळ तीन दिवसाचे शूटिंग बाकी होते आणि त्याची संपूर्ण तयारी झाली असताना लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे शूटिंग थांबवावे. लागले. या बाकी राहिलेल्या शूटिंगला सात...
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विविध कारणांमुळे गाजते आहे. सुशांतसिंग मृत्यू प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रनौत हिने घेतलेली भूमिका, त्यावरून उठलेलं वादळ राजकारणापर्यंत पोहोचले आहे. हे वादंग सुरु असतानाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये भव्य फिल्म सिटी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून ‘बॉलीवूड’ उत्तरप्रदेशमध्ये हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत के काय अशी चर्चा...
पुणे-मुंबई
माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्ण कमी झाले -जिल्हाधिकारी
News24Pune -
पुणे -माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्ण कमी झाले असल्याचे सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी सर्वांनी आरोग्य पथकाला सहाकार्य करावे, सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
पुणे --खोलीत एकत्र राहणाऱ्या सहकार्याने( रूममेट) सिगारेट ओढण्यासाठी जबरदस्ती केल्याने आणि न पील्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कर्वेनगर भागातील गुरुदत् सोसायटीच्या परिसरात ही घटना घडली. सागर अशोक पवार(वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव असून मूळचा जळगावचा...
पुणे - “दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत विषमता निर्मूलनाचा, समरसतेचाच विचार केला. समरसता ही त्यांची श्रद्धा होती. प्रचंड व्यासंग आणि आशयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची दृष्टी होती. त्यातूनच त्यांनी विविध क्षेत्रात संघटना स्थापन केल्या आणि त्यांना देश-काल-परिस्थितीशी सुसंगत असे मार्गदर्शन देखील केले. हे सर्व करत असताना त्यांनी हिंदू समाजाचे संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन हे सूत्र कायम...
मुंबई- भाजपचे नाराज नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे पक्षांतर जवळ- जवळ निश्चित आले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना कृषी खाते देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष आणि पक्षाच्या राज्यातील नेत्यांवर नाराज असलेल्या खडसे यांच्या या भूमिकेमुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे. खडसे हे पक्ष सोडणार, ते राष्ट्रवादीत जाणार, शिवसेनेत...














