gtag('js', new Date());
पुणे--ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी कन्नडचे माजी आमदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (वय-43) यांना18 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायाधिश एम.पी. परदेशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. दरम्यान, आपल्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला असून बावधन येथे दुकानात गेलो असता माझे आणि सहकारी महिलेचे अपहरण करुन मला...
पुणे- पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक व मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद ऊर्फ बळवंत (वय ६०) यांनी त्यांच्या लक्ष्मीरोडवरील त्यांच्या दुकानात मंगळवारी संध्यकाळी छातीत गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना  कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात  या घटनेची नोंद करण्यात आली आहे.  मिलिंद मराठे हे...
पुणे— दिल्ली येथे सुरू असलेले अभूतपूर्व व ऐतिहासिक शेतकरी आंदोलन आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करते आहे केंद्र सरकारला हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार सर्व हातखंडे वापरूनही यश मिळत नाही म्हटल्याने आता आक्रमकपणे या आंदोलनाची बदनामी सुरू केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी या  आंदोलनात दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे आणि म्हणून दिनांक...
मुंबई--वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्नां बाबतीत विविध आंदोलन, पत्र व्यवहार सनदशीर मार्गाने शासन/प्रशासन पातळीवर प्रयत्न करून सकारात्मक प्रतिसाद शासनाने दिला नाही. या पार्श्वभूमीवर संघटनेने लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेतलं. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधीसह हजारो कामगार उपस्थित होते.कामगारांना भरती मध्ये प्राधान्य मिळावे, वयात सवलत मिळावी, आरक्षण मिळावे, शासनाच्या निकशा नुसार वीज...
पुणे--कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्दयशस्त्रक्रिया झालेल्या नागरिकास लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हर्षवर्धन रायभान जाधव...
पुणे--दिल्लीच्या सीमेवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाची उपेक्षा थांबवून केंद्र सरकारने पुढील तीन दिवसात शेतकरी विरोधी असलेले तिन्ही कायदे रद्द केले नाही,तर भारतीय किसान सभा महाराष्ट्रातही हे आंदोलन आणखी तीव्र करेन, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेने केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा संयम कसा सुटेल याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे असा आरोप करीत काहीही झाले...