gtag('js', new Date());
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या दोन ठिकाणी कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक झाला होता. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे तर पुण्याचे स्थान देखील महत्वाचे आहे. असे असताना कोरोनाला रोखण्यात व पुरेशी उपाययोजना करण्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार सपशेल अपयशी ठरले असल्याची टीका भाजपाचे प्रदेश...
पुणे- मराठा आरक्षणाबाबत जुलैमध्ये होणाऱ्या अधिवेशनात विषय घेऊ किंवा गरज पडल्यास खास एक दिवसाचे अधिवेशन बोलविण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.  केंद्राने मराठा आरक्षणाचा कलम 370 प्रमाणे निर्णय घ्यावा The Center should take a decision as per Section 370 of the Maratha Reservation असे आमचे म्हण णे असून गरज...
पुणे : लस घेण्यासाठी कोविन अॅपमध्ये नोंदणी होत नाही, झालेल्यांना लस उपलब्ध नाही यामुळे ग्रासलेल्या नागरिकांना दररोज वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. पुण्यात आज एक विचित्र अनुभव जेष्ठ नागरिकांना आला. अॅपवरुन रजिस्ट्रेशन केल्यानंतर लसीकरण केंद्रावरील गर्दीमुळे लस संपल्याचे त्यांना सांगितले गेले. घरी आल्यावर त्यांच्या आप्तेष्टांना संबंधितांचे लसीकरण झाल्याचा...
पुणे(प्रतिनिधि)— ट्विटर अकाऊंटवर शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी एका वॉचमनला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. स्वरुप प्रल्हाद भोसले (वय ३५, रा. भिलारेवाडी, मूळ गाव राजेगाव, ता. दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी ८ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, समाजातील वर्गावर्गामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट टाकून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री...
पुणे--माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली असून काकडे  यांना नियुक्तीचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.आगामी काळातील पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे."आपण गत...
नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्छाद मांडला आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक राज्यांनी आपापल्या पातळीवर लॉकडाऊन लावला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण  होण्याची आवश्यकता आहे. मात्र, लसीची पाहिजे त्या प्रमाणात उपलब्धता नाही. त्यातच देशात करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे बोलले जात आहे. ऑक्सीजनचा, व्हेंटीलेटरचा, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा...