gtag('js', new Date());
पुणे – पुण्यात शुक्रवारी चक्क कुरीअर सेवेने धारदार तलवारी पोहोचल्या आणि एकच खळबळ उडाली. पुण्यातील डीटीडीसी कंपनीच्या कुरीअर सेवेद्वारे तीन तलवारी पार्सलमधून आल्या आहेत. लुधियानाहून या तलवारी कुणीतरी पार्सल केल्याची प्राथमिक माहिती स्वारगेट पोलिसांनी दिली आहे.लुधियानाहून या घातक शस्त्रांचे पार्सल पुण्यातील डीटीडीसी पार्सल ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांना शंका आली. पार्सल हे...
पुणे--खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला खडकामध्ये असलेल्या डोहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.  घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढले. .विजय नागनाथ रोकडे (वय 24, रा. बराटे चाळ, वारजे) आणि...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे - काश्मिरी पंडीतांचे विस्थापन झालेल्या १९९० साली, “भाजप पाठींब्यावरच” पंतप्रधान व्हीपी सिंग सरकारची सत्ता देशात होती, हे देशवासियांना स्मरण देणे गरजेचे असुन, ‘काश्मिर मधील लोकनियुक्त सरकार’ केंद्राने बरखास्त करून, राज्यपाल श्री जगमोहन यांचे माध्यमातून ‘राष्ट्रपती राजवट’ लागू केली होती, हे सत्य लोकांपुढे येणे गरजेचे असल्याचे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
पुणे : दृष्टीहिनांसाठी देशातील सर्वात मोठ्या बुद्धीबळ स्पर्धांपैकी  एक असलेली 'सावा हर्बल्स एआयसीएफबी नॅशनल चेस चॅम्पियनशिप फॉर व्हिज्युअली चॅलेंजड्' ' Sava Herbals AICFB National Chess Championship for Visually Challenged' ही राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा ५ ते ९ एप्रिल या कालावधीत पुण्यातील  पीवायसी हिंदू जिमखाना येथे रंगणार आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर ब्लाइंड( एआयसीएफबी) All India Chess...
पुणे- आयुष्यात त्यागाशिवाय काहीही शक्य नाही. प्रत्येक पुरुषांच्या यशामागे महिलांनी कुटुंबासाठी केलेला त्याग असतो. पण महिलांच्या वेदना पुरुष समजून घेत नाहीत, ही निंदनीय बाब आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान करायला शिकले पाहिजे, अशा शब्दात ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांनी विचार व्यक्त केले.तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा...
पुणे- सध्या अनेक कारणांमुळे माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, समाजमन साशंक झाले आहे ही काळजीची गोष्ट असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमे व संज्ञापण अभ्यास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.विश्राम ढोले यांनी व्यक्त केले. राष्ट्रातल्या लोकांविषयी, व्यवस्थांविषयी असणारा  विश्वास ही राष्ट्र संकल्पनेत अतिशय महत्वाची गोष्ट आहे असेही ते म्हणाले.विश्व संवाद...