राजकारण
आता हा पठ्ठ्या म्हणतो, जातीचं राजकारण केलं, काय बोलावे आता? : का आणि कोणाला म्हणाले असं अजित पवार
News24Pune -0
पुणे--“शरद पवारांचे राजकारण बघितले तर कुठेही जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्वधर्मसमभावाचे राजकारण केले. एका कार्यक्रमात मुलाखत घेतली, तेव्हा पवारसाहेब जातीयवादी नव्हते. पण, आता हा पठ्ठ्या म्हणतो, जातीचं राजकारण केलं, काय बोलावे आता,” अशा शब्दांत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. “शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे,” अशी टिपणीही त्यांनी केली.
महाराष्ट्र
संवेदनशील विषयावर बोलून वाद निर्माण करण्याचे काही जणांचे प्रयत्न : दिलीप वळसे पाटलांची राज ठाकरेंवर टीका
News24Pune -
पुणे--सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून धार्मिक वाद निर्माण करून समाजा-समाजात अंतर निर्माण करायचे, लहान मोठा विषय घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलने करायची आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत, अशी खंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे मॅक्सनोव्हा हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात...
महाराष्ट्र
महाराष्ट्रात ज्या गोष्टीची सुरुवात होते त्याचा स्वीकार संपूर्ण देश करतो- उद्धव ठाकरे
News24Pune -
पुणे--महाराष्ट्र (maharashtra )नेहमी दिशा दाखवणारे राज्य आहे. महाराष्ट्रात ज्या गोष्टीची सुरुवात होते त्याचा स्वीकार संपूर्ण देश करतो. म्हणून ज्या ज्या गोष्टी करता येणे शक्य असतील त्या केल्याशिवाय राहणार नाही', असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakaray )यांनी व्यक्त केला .पुणे येथील पर्यायी इंधन परिषद (Alternative Fuel Council) परिसंवादात ते...
आंतरराष्ट्रीय
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा:सर्व कॅबिनेट मंत्र्यांनीही दिले राजीनामे
News24Pune -
नवी दिल्ली- गंभीर आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या आणि आणीबाणीचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता राजकीय अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान वगळता सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी रविवारी 3 एप्रिल रोजी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. राजीनाम्याच्या यादीत पंतप्रधानांचे पुत्र नमल राजपक्षे यांच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान,श्रीलंकेचे पंतप्रधान (Sri Lanka PM Resigns ) महिंद्रा राजपक्षे (Mahindra...
पुणे-लग्नानंतर सहा वर्षानंतरही मुल होत नसल्याने पतीसह सासरचे लोक पतीच्या दुसऱ्या लग्नाकरिता मुलगी पाहत असल्याने तसेच पती मारहाण करत असल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.आसावरी सचिन धुमाळ ( वय - २८, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती...
पुणे – पुणे परिसरात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आणि या क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग येत असून भविष्यात पुणे या क्षेत्राचे नेतृत्व करेल आणि इतरांना पुण्याचे अनुकरण करावे लागेल, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.नवीन कृषि मैदान येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ...














