पुणे-मुंबई
रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन
News24Pune -0
पिंपरी(प्रतिनिधी)-- रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवडच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, महपालिकेतर्फे आयोजित त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर विचार मंचावर संस्थेचे अध्यक्ष रामा भोरखडे यांच्यासह पदाधिकारी आणि तृतीयपंथीयांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने नागरिकांना अन्नवाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे...
राजकारण
भाजप पळवत असलेल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांविषयी राज ठाकरे गप्प का ?-रविकांत वरपे
News24Pune -
पुणे- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदू-मुस्लिम द्वेष पसरविण्यापेक्षा महाराष्ट्रातून गुजरात, दिल्लीला पळविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांविषयी आवाज उठविण्याचे धारिष्ट्य दाखवावे. महाराष्ट्रावर अन्याय करीत असलेल्या महाराष्ट्रद्वेषी भाजपच्या निर्णयावर राज ठाकरे गप्प का ? (Why Raj Thackeray is silent on anti-Maharashtra BJP decision?) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाच्या नावातील 'महाराष्ट्र' शब्द काढून टाकावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे...
क्राईम
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कारआरोप प्रकरण:मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले: पिडीत तरुणीचा दावा
News24Pune -
पुणे--शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे. मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले असल्याचा दावा या तरुणीने केला आहे. दरम्यान, पीडितेने आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना स्वत: फोन करून भेटीची इच्छा व्यक्त केली आहे. शिवाय, आपणास काही माहिती द्यायची...
पुणे-शरद पवारांचे नाव यूपीएच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलं तरी अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाही, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली.पुण्यात एका कार्यक्रमात आले असता दिली पत्रकारांशी ते बोलत होते. शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करावे अशी काही लोकांची इच्छा आहे, असा प्रश्न सुशीलकुमार शिंदे यांना...
पुणे- चोर दरवाजाने देशात पुन्हा एकदा कृषी कायदे आणण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा थेट आरोप संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक व जय किसान आंदोलन स्वराज्य इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत केला. हमीभावाचा कायद्यासाठी पुढील आठवडाभर जनजागरण करणार असून, आगामी काळात या मुद्दय़ावर लढा देण्याचा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला.याबाबत...
पुणे--चीन या देशाने मागील चाळीस वर्षात चांगली प्रगती केली आहे, मात्र ही प्रगती तेथील एकधिकारशाहीतून आलेली असून ती चिनी जनतेसाठी योग्य नसल्याचे मत चीन, भुतान आणि पाकिस्तानचे माजी भारतीय राजदूत गौतम बंबावले यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सेंटर फॉर चायना अनलिसिस अँड स्ट्रॅटेजी, सेन्टर फॉर ऍडव्हान्स...














