पुणे-मुंबई
पुण्यातील नेवरेकर हेल्थ होमचे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण : कोकणी मसाल्याचे मांसाहारी जेवण व रस्स्यासाठी प्रसिध्द
News24Pune -0
पुणे- खास बोलाईचे मटणाचे जेवणासाठी प्रसिध्द पुणे येथील लक्ष्मी रोडवरील ‘नेवरेकर हेल्थ होम’, मंगळवार दि. 09 एप्रिल, 2024 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.खास भंडारी पध्दतीचे कोकणी मसाल्याचे मांसाहारी जेवण व रस्स्यासाठी प्रसिध्द असलेल्या नेवरेकर हेल्थ होमची स्थापना 1950 साली गुढीपाडव्याच्या शुभदिनी कै. केशव कृष्णाजी नेवरेकर यांनी पुण्यातील लक्ष्मी...
पुणे-मुंबई
“भ्रष्टाचारास राजमान्यता देणाऱ्या ‘विकसीत भाजप”ला सत्तेवरून खाली खेचा -गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे - देशाची सर्वाधिक सार्वजनिक संपत्ती खाजगी ऊद्योजक मित्रांच्या घशात घालणारेच् देश आर्थिक दृष्ट्या स्वावलंबनाची भाषा करतात हे केवळ हास्यास्पदच नव्हे तर कोडगे पणाचे लक्षण असल्साची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!डॅा मनमोहन सिंग यांचे युपीए १ व २ काळात, देशातील २६ कोटी जनता ‘दारिद्र्य रेषे बाहेर’...
पुणे –ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांना या वर्षीचा 'गोविंद सन्मान' पुरस्कार डॉ. प्रफुल्ल मिरजगावकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.छत्रपती संभाजीनगर येथील गरूड अॅड संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. गोविंद देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त गेली १७ वर्षे स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी छत्रपती संभाजी नगर येथील भानुदास चव्हाण सभागृहात ...
पुणे– पुण्याला कै. केशवराव जेधे, कै. विठ्ठलराव गाडगीळ, कै. आण्णा जोशी अशी लोकसभेत खासदारांची विशेष परंपरा आहे. हीच परंपरा मुरलीधर मोहोळ दिल्लीत येऊन नक्की जोपासतील, वाढवतील, असा विश्वास केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी राणे यांच्या पुण्यातील...
पुणे-मुंबई
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कामगार, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ
News24Pune -
पुणे (प्रतिनिधी) – शेतकरी, कामगार या दोन्ही घटकांना गेल्या पंच्याहत्त्तर वर्षात काँग्रेस सरकारने फारसे महत्व न देता कामगारांच्या संघटित ताकदीचा उपयोग फक्त सत्ता मिळवण्यासाठी केलेला बघायला मिळतो. अशा परिस्थितीत केंद्रात सत्तेत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या पाच वर्षात जवानांनांसाठी, गेल्या पाच वर्षात शेतकरी, कामगार, श्रमजीवींसाठी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ही निवडणूक आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाची आहे....
महाराष्ट्र
..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील
News24Pune -
पुणे--कुटुंबातील एका मुलाने कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं की काही दिवस खदखद असते, पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते, असं उदाहरण देत शिरुर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळरावांच्या प्रवेशाने निर्माण झालेल्या खदखदीवर चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलंशिरूर लोकसभेत अजित पवारांनी शिवाजी आढळरावांना उमेदवारी दिली. त्यानंतर केवळ...














