gtag('js', new Date());
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—पन्नास हजार रुपये प्रतीतोळ्याची पातळी ओलांडल्यानंतर सोन्याच्या किंमतीने आज वायदे बाजारात पुन्हा भाव खाल्ला आहे. वायदे बाजारात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 0.16 टक्क्यांनी वाढून 50,158 रुपये झाला आहे. दुसरीकडे वेगाने दर वाढलेल्या चांदीचा दर मात्र,   0.4 टक्क्यांनी  घसरून 60,870  रुपये प्रतिकिलोवर आला. याअगोदर पहिल्यांदाच, भारतातील सोन्याच्या  दराने वायदा बाजारात प्रति 10 ग्रॅम...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--कोरोनाच्या संकटामुळे जगामध्ये अनेक बदल घडत आहेत. कोरोनामुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रावरही फार मोठा परिणाम झाला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटाचा स्वीकार करत या क्षेत्रातही मोठे बदल घडत आहेत.  स्टार स्पोर्ट्सने सेंच्युरियन पार्क येथे भरवलेल्या तीन संघांमधील 36  षटकांच्या सामन्यात 'व्हर्च्युअल कॉमेंट्री’चा प्रयोग केला होता. आयपीएल 2020 युएईमध्ये होणार आहे, तेव्हाही असे नवीन प्रयोग पाहायला...
दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा धोका वाढतच आहे. आधीच लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत असला तरी 'एअर-टू-व्हायरस'  आणि सामुदायिक संक्रमण सुरु झाल्याच्या वृत्तामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत लोकांना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अद्याप करोनावर   लस उपलब्ध नसल्यामुळे, आधीच अस्तित्वात असलेली काही औषधे प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. याशिवाय कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठीही देशी उपायांचा...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—रोज प्रसारमाध्यमांमध्ये कोरोना लसीच्या वृत्ताने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, लस बाजारात येण्याची प्रक्रिया काय असते हे समजून घेतल्याशिवाय नक्की लस बाजारात कधी येणार याबाबतचा आपला भ्रम दूर होणार नाही. जगभरात वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लस शोधण्याचे कामही जोरात सुरू आहे. परंतु आतापर्यंत 100% यश ​​मिळू शकलेले नाही. अलीकडेच, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे  शास्त्रज्ञ तयार...
मुंबई – अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या कथित आत्महत्येचा पोलिस कसून तपास करत आहेत. या प्रकरणात सुशांतचे नातेवाईक आणि मित्रांसह आतापर्यंत फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित 30 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. ताज्या वृत्तानुसार आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिचीही पोलिस चौकशी करणार आहेत. आज मुंबई पोलिसांनी कंगनाला चौकशीसाठी एक स्मरणपत्र पाठविले आहे. गेल्या महिन्यात पोलिसांनी कंगनासह...
मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंच्यायतींच्या कोरोनाच्या संकटामुळे घेणे अशक्य असल्याचे कारण सांगून राज्य शासनाने अशा ग्रामपंच्यायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. त्यावरून राजकारण सुरु झाले असतानाचा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र पाठवून  ग्रामविकास विभागाने घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली, असा आरोप केला होता. तसेच, जर हा निर्णय झाला तर...