gtag('js', new Date());
BJP's mega plan to reach ten to twelve lakh voters through 'Ghar Chalo Abhiyan'
पुणे -पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपकडून माजी महापौर आणि प्रदेश भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून शहरात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात असून मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त ६ आणि ७ एप्रिल रोजी ‘घर चलो अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील जवळपास दहा ते बारा लाख...
ore than ten and a half thousand employees and officials in the wake of the Lok Sabha elections
पुणे-- लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली अहे. त्यानुसार तब्बल १० हजार ५०० हून अधिक कर्मचारी, अधिकार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये  ९३० अधिकार्‍यांचा समावेश असून, १० मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे निश्चित केले आहे. त्याठिकाणी पोलिसांचा  अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.पुणे पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्ताची...
Chandrakantada Patil's meticulous planning for the Pune Lok Sabha
पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कंबर कसली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी नामदार पाटील सूक्ष्म नियोजन केले असून, गेल्या दोन दिवसांपासून सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये ते पदाधिकाऱ्यांना तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी...
BJP's "Ghar Chalo Abhiyan" for Mohols
पुणे- पुणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे. तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने दिवसेंदिवस प्रचाराला वेग आला असून प्रचाराच्या नवनव्या रणनीती आखल्या जात आहेत. आता महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिककयाने निवडून आणण्यासाठी भाजपनेही पक्ष पातळीवर कंबर कसली असून पक्षाच्या वतीने भाजपच्या वर्धापन दिनी...
People will not be fooled again by Congress' new guarantee
मुंबई- नक्कल करायलाही अक्कल लागते आणि ती अक्कल काँग्रेसकडे नाही, हे मोदी सरकारची नक्कल करून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाला दाखवून दिले. केवळ एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या गॅरंटीमुळे आता देशातील जनता पुन्हा फसणार नाही असे सांगत काँग्रेसने 5 गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायना मेड वस्तूंसारखी आहे, अशी टीका  प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते...
Bunts brothers who cultivate food culture are 'Pakke Punekar'
पुणे – पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने भारताच्या दक्षिण भागातून बंट्स समाजाबांधव म्हणजे ज्यांना ‘पुणेकर आण्णा’ म्हणून ओळखतो ते पुण्यामुंबईत आले. त्यांनी त्यांचे लक्ष्य फक्त व्यावसायिक म्हणून ठेवले नाही, तर ते पुण्याच्या खाद्य संस्कृतीबरोबरच शहराच्या ऐतिहासिक संस्कृतीशी एकरूप झाल्याने पक्के पुणेकर म्हणून आता त्यांची ओळख झाली आहे. राहिला प्रश्न त्यांच्या समस्या, अडचणीचा तर...