gtag('js', new Date());
महाराष्ट्र १० वी १२ वी पुरवणी परीक्षा निकाल २०२६
पुणे (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) जून-जुलै २०२६ परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी (दिनांक १४ जुलै २०२६) रोजी दुपारी १:०० वाजता अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. राज्याचा या परीक्षेचा एकूण निकाल ३८.७२ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालात मुलींनीच वर्चस्व राखले आहे.या परीक्षेचे नियोजन मंडळाच्या वतीने १६ जून २०२६...
10th result of the state
पुणे(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित केलेल्या इयत्ता १० वीच्या पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल (१४ जुलै २०२६)  अधिकृतपणे जाहीर केला. या परीक्षेचा एकूण निकाल २९.५३ टक्के लागला असून, परीक्षेस बसलेल्या ५१,३१३ विद्यार्थ्यांपैकी १५,१५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ३४.०६ टक्के आहे, तर...
पुणे(प्रतिनिधी )-राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र काम करत आहेत. मात्र, असे असले तरी पुणे महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. पुण्यात सध्या भाजपची सत्ता असली, तरी आता राज्यात निर्माण झालेल्या महायुतीच्या समीकरणांचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या उपमहापौरपदावर थेट दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त नेते आणि...
पुणे(प्रतिनिधी)-पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद संबंध असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यात मोठी धडक कारवाई केली आहे. मागील आठवड्यात नागपूरमध्ये केलेल्या कारवाईनंतर आता एटीएसने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात समांतर मोहीम राबवत तब्बल ४५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पुणे परिसरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद...
आजच्या वेगवान युगात 'जनरेशन झेड' मधील तरुण पिढी आपल्या दैनंदिन कामांपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंतच्या अनेक गोष्टींसाठी चॅटजीपीटी सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहे. पगारातील वाढीसाठी आपल्या व्यवस्थापकाशी संवाद कसा साधावा, कार्यालयातील संघर्ष कसे सोडवावेत किंवा कामगिरीचा आढावा कसा घ्यावा, यासाठी तरुण पिढी एआयला आपला सराव जोडीदार बनवत आहे. एका सर्वेक्षणानुसार, ५० टक्क्यांहून अधिक तरुण कामाच्या ठिकाणी एआयचा...
स्वामी गोविंद देव गिरी राम मंदिर ट्रस्ट
पुणे(प्रतिनिधी)- अयोध्या येथील श्रीराम मंदिर दानपेटीतील कथित अपहाराच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी आपले मौन सोडले असून, आपल्या राजीनाम्याबाबतच्या सर्व बातम्यांचा त्यांनी स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे. "मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे आणि संकटाच्या वेळी रणांगण सोडून पळणे हा आमचा स्वभाव नाही," अशा शब्दांत त्यांनी आपला बाणा स्पष्ट केला आहे. ट्रस्टवर...