देशाला कृषिमंत्री नसेल, तर देश कसा चालणार? – शरद पवार
Akrosh Morcha -देशातील कांदा (Onion), सोयाबीन(soybeans), हरभरा (gram)उत्पादक आज संकटात असून, बळीराजा (Baliraja) अस्वस्थ आहे. मात्र, आपल्या कृषिप्रधान देशाला (Agricultural country) कृषिमंत्री (Agriculture Minister) नाही, अशी सध्याची अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे हे सरकार ढुंकूनही बघायला तयार नाही. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजपा (bjp) सरकारवर शनिवारी निशाणा साधला. (If the country does […]
Read More