‘समर्थ भारत’ 'पांचजन्य' फुंकून स्वतःचं अस्तित्व’ समग्र जगाला दाखवून देतो आहे!कैलास मानस यात्रेला २५ वर्ष होवून गेली आहेत. पण चीन हा शब्द ऐकताच अजूनही माझ्या डोक्यात तिडीक जाते. १९९५ साली मी भारतीय प्रशासनाच्या वतीने कैलास मानसला गेले होते. तेव्हाच्या आठवणी अजून ताज्या आहेत. कैलासला जायचं निश्चित झाल्यावर जी कागदपत्रं तयार करायची होती त्यातली...
मनोरंजन
अभिनेत्री केतकी चितळेचा दारू पितानाचा फोटो व्हायरल – केतकीने दिले फेसबुक पोस्टद्वारे उत्तर
News24Pune -
मुंबई—मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या सोशल मिडीयावरील विविध पोस्टने ते वादात सापडली आहे. नुकताच केतकीने स्टॅण्डअप कॉमेडियनने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारं वक्तव्य केल्यानंतर टीका करणाऱ्यांविरोधात आक्रमक फेसबुक पोस्ट लिहित निशाणा साधला होता. आता तिचा दारू पितानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिने आणखी एक फेसबुक पोस्ट शेअर करून टीकाकारांना उत्तर दिले आहे.
पुणे-मुंबई
सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री देशमुख यांनी फेटाळली
News24Pune -
सुशांतच्या चाहत्यांची सीबीआय चौकशीसाठी मोहीममुंबई— अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी सोशल मीडियावर एक मोहीम सुरु केली आहे. सिनेमा आणि राजकारणातील अनेक सेलिब्रिटींनीही सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली...
मुंबई- सत्तेचा दर्प चालत नाही, असे शरद पवार म्हणत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस हे शांत स्वभावाचे आहेत आणि मी पुन्हा येईन, या त्यांच्या म्हणण्यात घमेंड नाही तर आत्मविश्वास आहे असे सांगत भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
कोरोना परिस्थितीचे अपयश झाकण्यासाठी पवारांची मुलाखतमुंबई: ‘शरद पवार हे मॉडर्न अफझलखान’, ‘महाराष्ट्राचे खरे शत्रू शरद पवारच’, ‘शरद पवार कोण? चोरांचे सरदार गुंडाचे बादशहा’, अशा सामनातील शिर्षकांनी शरद पवार यांना अनेक वेळा लक्ष्य करण्यात आले. असे असताना त्याच पवारांचा आता शिवसेनेला आणि सामनाला पुळका कसा आला?, असा सवाल भाजप नेते खासदार...
पुणे- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या पुढच्या फेजमध्ये पुण्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ही मोठी चिंतेची बाब आहे. यावर तोडगा म्हणून 'फार्मपाल' या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कंपनीने भाजीपाला व फळे यांनी ही गरज व मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक साठ्याची व पुरवठ्याची सशक्त यंत्रणा सज्ज केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या बिकट काळात जीवनावश्यक भाजीपाल्याची वाढती मागणी पूर्ण करण्यास ते सज्ज...













