23 जुलै पर्यंत करता येणार प्रीबुकिंगनवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—प्रसिध्द स्मार्टफोन कंपनी विवो ने फ्लॅगशिप Vivo X50 मालिका भारतात सुरू केली आहे. विवो कंपनीने Vivo X50 आणि Vivo X50 Pro स्मार्टफोन भारतात प्रीमियम विभागात लॉन्च करण्यात आले आहेत. या मालिकेत Vivo X50 Pro मध्ये, कंपनीने प्रथमच या दोन्ही मॉडेलमध्ये गिंबल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे....
महत्वाच्या बातम्या
राज्याच्या पहिल्या निवडणूक आयुक्त आणि लेखिका नीला सत्यनारायण यांचे कोरोनाने निधन
News24Pune -
पुणे-महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निवडणूक आयुक्त आणि लेखिका नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे आज (दि. १६ जुलै) निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे आज पहाटे चार वाजता निधन झाले. नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबईत झाला.
क्राईम
येरवडा कारागृहातून मोक्कासह गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींचे खिडकीचे गज कापून पलायन
News24Pune -
पुणे- येरवडा कारागृहातील तात्पुरत्या कारागृहातून मोक्कासह गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या पाच जणांनी खिडकीचे गज कापून गुरुवारी पहाटे पलायन केल्याची घटना उघडकीस आले आहे. पळून गेलेल्या कैद्यांमध्ये मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या तिघा कैद्यांचा समावेश आहे. तर इतर दोघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचापुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक महामंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२वी चा ऑनलाईन निकाल आज (गुरुवार दि. १६ जुलै) रोजी दुपारी एक वाजता जाहीर झाला. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून...
पुणे- पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 26 जुलैपासून विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांना अर्ज...
तंत्रज्ञान
जिओ भारतीय तंत्रज्ञान असलेले 5G नेटवर्क लॉन्च करणार, गुगलबरोबर मिळून 4जी- 5जी स्मार्टफोन बनवणार -मुकेश अंबानी
News24Pune -
जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल 33 हजार 737 कोटी रुपये गुंतवणार मुंबई- देशातील दिग्गज कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सभेमध्ये गुगलच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणे, जिओ मार्ट लाँच करणे, 5 जी सेवेची चाचणी सुरू करणे यासारख्या अनेक मोठ्या घोषणा...













