मुंबई--कोविड १९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे तर बीएसएनएलने 50000 ग्राहक गमावले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी अर्थात ट्राय ने प्रसिद्ध केलेल्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये जिओने सर्वाधिक 7 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. घसरणानंतरही व्होडाफोन आयडिया महाराष्ट्रात 3.60 कोटी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे,...
आरोग्य
पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी:बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.12 टक्के
News24Pune -
पुणे--पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 15 हजार 914 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 75 हजार 959 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 903 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण...
पुणे--आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा आरक्षण टिकलेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा', 'मराठा आरक्षण वाचवा', 'मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी द्या', अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी पुणे शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणाला दिलेली सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवावी, सारथीची मुस्कटदाबी बंद करा, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा...
राजकारण
अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये तीन महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या जसवंत सिंह यांना का काढून टाकण्यात आले होते पक्षातून?
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे आज सकाळी निधन आले. भारतीय लष्करात देशसेवा केल्यानंतर सुरुवातीला जनसंघ आणि नंतर भाजपमध्ये त्यांची राजकीय कारकीर्द ही महत्वपूर्ण ठरली. जसवंतसिंग यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र, संरक्षण आणि वित्त असे तीन महत्त्वाची खाती सांभाळली. कधी ते लोकसभेचे तर कधी राज्य सभेचे ते सदस्य होते. असे असताना त्यांना पक्षातून...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे रविवारी सकाळी निधन झाले. तो 82 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते कोमामध्ये होते. दरम्यान, जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाली साडे आठच्या सुमारास ट्विट करून त्यांच्या...
पुणे-मुंबई
लेबर कोड मधील कामगार विरोधी तरतुदी त्वरित रद्द करण्याची भारतीय मजदूर संघांची मागणी- कामगार कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
News24Pune -
पुणे--भारत सरकारने संसदेमध्ये तीन लेबर कोड पारीत केले आहेत. मात्र, भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या बदलांचा, सूचनांचा कोणताही विचार नवीन लेबर कोड मध्ये केलेला नाही. पारित केलेल्या लेबर कोडमुळे कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पुण्यातील लेबर ऑफिससमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. नवीन लेबर कोड मध्ये कायम स्वरूपाचे रोजगार कमी...














