पुणे—मराठा आरक्षणाला सर्वोच्च नायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झला आहे. त्यांना कुठल्या प्रवर्गात प्रवेश मिळणार याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे येत्या ११ ऑक्टोबरला होणारी महाराष्ट्र सेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे. परीक्षा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही...
पुणे—उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पिडीत मनीषा वाल्मिकी हिला न्याय मिळायला हवा. मात्र, उत्तर प्रदेशमधील पोलिसांवर तिच्या कुटुंबियांचा विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत परंतु त्यांनी तेथील डीएमला निलंबित करायला पाहिजे होते. परंतु त्यांना अद्याप निलंबित केलेलं नाही. तेथील डीजीसुद्धा या प्रकणात सहभागी आहेत त्यामुळे पोलीस खाते सर्व अधिकार्यांना वाचवण्याचेच काम करेल...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगात आणि भारतात कोविड-19 विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये हा विषाणु किती दिवस राहू शकतो याबाबतही संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. हे संशोधन भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामधून बरे झालेल्या...
आरोग्य
भारतात लस कधी? प्रथम कोणाला?किती डोस घ्यावे लागतील?दुष्परिणाम काय? याबाबत काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री?
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाचा प्रादुर्भाव ही भारताची डोकेदुखी ठरली आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यामुळे कोरोनावर कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. लस नक्की कधी येणार आली तरी ती पहिल्यांदा कोणाला देणार? किती जणांना देणार? असे प्रश्नही यानिमित्ताने चर्चिले जात आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी 'संडे संवाद' कार्यक्रमादरम्यान काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत....
पुणे- पुण्यातील महंमदवाडी येथे रविवारी पहाटेच्या सुमारास १० गायींची कत्तल करण्यात आली असून, गोरक्षक टीम व कोंढवा पोलिसांनी पहाटे छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे व त्यांच्या सहकार्यांनी पोलिस व गोरक्षक पथकाला यावेळी महत्वाची मदत केली.
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--देश आणि जगात कोरोना विषाणूचा संसर्ग अजूनही वाढत आहे. कोरोंना संकटाने ग्रासलेले संपूर्ण जग केवळ एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे कोरोनाची प्रभावी आणि सुरक्षित लस कधी येणार. रशिया आणि चीनने लस बनवल्याचा दावा केला आहे, तर भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देश ही लस बनवण्याच्या अगदी जवळ आले आहेत. दरम्यान,...













