gtag('js', new Date());
पुणे-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गंभीर वातावरण आहे. अशा या परिस्थितीत जनता त्रस्त झालेली असून घाबरलेली देखील आहे. यामुळे, अफवा पसरायला जास्त वेळ लागत नाही. या सर्व बाबींचा विचार करून वाय४डी फाऊंडेशन आणि आधार हाऊसिंग फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भारतात आयुष्यमान आधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे.सर्वसामान्य जनतेला कोविड १९ या महामारीपासून दूर...
मुंबई- नाही- हो, आज नाही वेळ आल्यावर सांगतो असे म्हणत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश लांबणीवर पडलेल्या  भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली . शुक्रवारी दुपारी दोन वाजता ते राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
पुणे-आमचा कोणत्याही जातीच्या आरक्षणाला विरोध नाही तर संपूर्ण आरक्षणालाच विरोध आहे. गेल्या 70 वर्षांत आरक्षणाचा नक्की के फायदा झाला यांचे सर्वेक्षण करण्यासाठी सरकारने समिति नेमावी आणि आरक्षणाचा फेरविचार करून आर्थिक निकषावर आधारित आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका ब्राह्मण महासंघाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी ही...
Modi will contest the upcoming Lok Sabha from Pune
माझ्या प्रिय देशबांधवांनो,कोरोना विरुद्धच्या लढाईत जनता कर्फ्यूपासून ते आजपर्यंत आपण सर्व देशबांधवांनी एक दीर्घ प्रवास पार पाडला आहे. काळानुसार, आर्थिक व्यवहारांमध्ये देखील हळूहळू गती येतांना दिसते आहे. आपल्यापैकी बहुतांश जण, आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, पुन्हा एकदा आयुष्याला गती देण्यासाठी रोज घरातून बाहेर पडतो आहोत. सणवारांच्या या काळात, बाजारातही, हळूहळू चैतन्य, गर्दी दिसू लागली आहे. मात्र, आपल्याला हे विसरायचं...
पुणे-नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगानी सजून साजरे करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांत रुजली असतानाच, या आनंदोत्सवात अनेकजण आपापल्यापरीने वैविध्य आणण्याचा प्रयत करीत असतात. या काळात देवीच्या भक्तीची अनेक रुपेही पहायला मिळतात. यावर्षीचा नवरात्रौत्सव कोरोनाच्या छायेखाली घरबसल्याच साजरा होत असतांनाच लोकांनी कोरोनाशी लढतांना भक्तीबरोबरच शारीरिक शक्तीलाही महत्त्व दिले आहे. लोकांना या नऊ दिवसांत नऊ रंगांचा घरांत राहूनच...
पुणे -किराणा व्यापा-यांना मालाचा पुरवठा करणा-या (बिझनेस टु  बिझनेस ) पीलवर्क्स ने भारतातील दुस-या- तिस-या क्रमांकांच्या शहरांत व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली असून त्यासाठी २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची सिद्धता केली आहे. कंपनी सध्या तायकी या स्मार्टफोन ऍप वर व्यवसाय करते आणि देशातल्या १० प्रमुख शहरांत तिचा व्यवसाय आहे.  कंपनी स्थानिक किराणा दुकानांना नित्याच्या वापराच्या वस्तू (एफएमसीजी) आणि ग्राहकोपयोगी उत्पादने पुरवते. कोरोना व्हायरस...