gtag('js', new Date());
पुणे- माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलोपटू आणि जलतरण संघटक अभय सुमंत दाढे (वय 55) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.जलतरणाला सुरवात करणाऱ्या दाढे यांनी आपली कारकीर्द घडविण्यासाठी वॉटरपोलो या जलतरण क्रीडा प्रकाराची निवड करताना 1980 ते 90 या दशकात आपला दबदबा राखताना अनेक स्पर्धा आपल्या कामगिरीने गाजवल्या. आशियायी...
पुणे (प्रतिनिधी) :- मेव्हण्याने आपल्या अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण केल्याचा गुन्हा पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात दाखल झाला आहे.अरुण संजय काळे (वय 24 )असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा आणि आरोपीच्या सासूचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे....
पुणे--गेल्या २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री निघृण खून झालेल्या पुण्यातील युवा सेनेचे पदधिकारी दीपक मारटकर यांच्या फरारी असलेल्या मुख्य आरोपी व सूत्रधारास  पोलिसांनी कराड येथील पेठ नका येथून अटक केली आहे. स्वप्नील ऊर्फ चॉकलेट सतीश मोडवे असे त्याचे नाव असून तो बापू नायर टोळीचा सदस्य आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ ने ही कारवाई केली. 
पुणे—पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणजेच पुण्याची लाइफलाइन असलेली पीएमपीएमएल' बस सेवा आता केवळ पाच रुपयांत उपलब्ध होणार आहे. 'पीएमपीएमएलने ‘अटल’ प्रवासी योजनेअंतर्गत ही फीडर बस सेवा सुरू केली आहे. यामध्ये फक्त पाच रुपयांत पाच किलोमीटरचा सुखकर प्रवास करता येणार असून, दर पाच मिनिटांनी ही बस उपलब्ध होईल. दसऱ्याच्या मुहुर्तावर...
पुणे—राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे महाभयानक नुकसान झाले आहे. नद्यांचे पात्र बदलले आहे, शेतातील उभी पिके आणि माती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. अशावेळी राज्याने केंद्राकडे आणि केंद्राने राज्याकडे बोट न दाखवता सामूहिक जबाबदारी घेऊन शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढले पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी पुण्यातील...
जळगाव –अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर पहिली प्रतिक्रिएकनाथ या देताना विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून केवळ त्यांच्यामुळेच पक्षत्याग केल्याचे जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. गेल्या 40 वर्षांत भाजप जिथे नाही त्याठिकाणी पोहचवला. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी मला खूप छळल, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल...