राजकारण
मंत्री नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्या अटकेने राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या
News24Pune -0
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विवाहबाह्य संबंधाचे प्रकरण समोर आल्याने आणि त्यांच्यावरील आरोपाने अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची आणि महाविकास आघाडी सरकारची आता आणखी एका प्रकरणामुळे गोची झाली आहे.राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दहा तासांच्या चौकशीनंतर अटक केल्याने खळबळ...
पुणे- पुण्यातील पेट्रोलचे दर 90.99 प्रतिलिटर तर डिझेलचे दर 80.06 प्रतिलिटर इतके झाले आहेत. त्यामुळे अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे आणि महागाईने ग्रासलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात का वाढ होती आहे आणि हे दर कसे कमी होऊ शकतात हे समजून घेणे आवश्यक आहे.पहिले कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय...
नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—केंद्राने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत यासाठी गेले 48 दिवस राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलया शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या कृषि कायद्यांना स्थगिती देत चार सदस्यांची समिति स्थापन करण्याची घोषणा केली. दरम्यान, या समितीला आंदोलकांनी आणि विरोधी पक्षांनीही विरोध करून चर्चा करण्यास आणि 26 जानेवारी रोजी जाहीर केलेली ट्रॅक्टर परेडवर...
पुणे— पुणे शहर 'सिलेंडर मुक्त' करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी काही योजना एमएनजीएलच्या वर्धापनदिनानिमित्त जाहीर करण्यात आल्या. एमएनजीएलच्या घरगुती एका कनेक्शनसाठी साधारण सहा हजार खर्च येतो. परंतु आता ग्राहकांना फक्त ५०० रुपये भरून सीएनजी कनेक्शन मिळणार आहे. उर्वरित रक्कम त्याच्या दोन महिनांच्या बिलातून टप्प्याटप्प्याने घेण्यात येईल असे एमएनजीएलचे...
पुणे-मुंबई
अन्यथा, बिडी कामगार रस्त्यावर उतरून देशव्यापी तीव्र आंदोलन करतील;बिडी मजदूर महासंघाचा इशारा
News24Pune -
पुणे- भारत सरकारचे बिडी कामगारांचे कायदे व कल्याणकारी योजना पुर्ववत सुरू करण्यासाठी सोनवणे हॉस्पीटल भवानी पेठ पुणे येथे अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने निर्देशने करण्यात आली. भारत सरकारने दोन महिन्यांच्या आत देशभरातील बिडी कामगारांना दिलासा दिला नाही तर सर्व बिडी कामगार रस्त्यावर उतरून देशव्यापी तीव्र आंदोलन करील असा इशारा अखिल भारतीय...
महाराष्ट्र
पशुसंवर्धन आयुक्त म्हणतात अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे, पण कधी?
News24Pune -
पुणे--बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. परंतू अंडी व कुक्कूट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. Eating eggs and...














