दिल्ली(ऑनलाइन टीम)-आज राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाल संपत असल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या चार सदस्यांमध्ये कॉँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांचाही समावेश होता.आझाद यांना निरोप देताना अनेकदा देशाच्या हितासाठी कठोर निर्णय घेतात म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत भावनिक झाले. त्यांना अक्षरक्ष: गहिवारून आले आणि सभागृहात काही काळ शांतता पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम...
महाराष्ट्र
44 हजार 613 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा:पहिला टप्पा 15 फेब्रुवारीपासून
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-राज्य शासनाच्यावतीने कोवीड -19 ही जागतिक महामारी घोषीत करण्यात आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर 18 मार्च 2020 पासून राज्यातील सहकारी संस्थाच्या सुरु असणा-या निवडणुका आहेत त्या टप्प्यावर थांबविल्या होत्या. कोविडच्या पार्श्वभुमीवर थांबविण्यात आलेल्या आणि निवडणुकीस पात्र असणा-या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविण्यात आलेल्या होत्या त्या टप्प्यापासून पुढे सुरु करण्याबाबत शासनाने 2 फेब्रुवारी 2021 रोजी आदेश दिलेले...
Uncategorized
पुण्याच्या सांस्कृतिक पटलावरील मानबिंदू समजला जाणारा ‘वसंतोत्सव’ यंदा कोणताही खंड न पडता आयोजित होणार
News24Pune -
पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच सांस्कृतिक कार्यक्रम हे स्थगित किंवा रद्द करण्यात आले. परंतु सुमारे एक तपाहून अधिक काळ पुण्याच्या सांस्कृतिक पटलावरील मानबिंदू समजला जाणारा 'वसंतोत्सव' यंदा कोणताही खंड न पडता आयोजित होणार आहे.'Vasantotsav' will be held this year without any break डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वसंतोत्सवा’चे हे सलग १४ वे वर्ष...
पुणे-मुंबई
‘राम तेरी गंगा मैली’ फेम राजीव कपूर यांचे निधन:वर्षभरात कपूर कुटुंबियांना दूसरा धक्का
News24Pune -
मुंबई - ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेलेल आणि तत्कालीन तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेले कपूर घराण्यातील जेष्ठ अभिनेते राजीव कपूर (rajiv kapoor) (वय-58) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने(Heart Attack) निधन झाले. राजकपूर यांचे पुत्र आणि रणधीर कपूर (randhir Kapoor)आणि ऋषि कपूर यांचे राजीव कपूर हे लहान भाऊ आहेत. गेल्या वर्षी वर्षीच ऋषि कपूर...
सातारा - केंद्र सरकारने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात पॉप सिंगर रेहाना हिने ट्वीट केल्यानंतर सचिन तेंडूलकरने त्याला प्रत्युत्तर म्हणून “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात पण हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि देश...
क्राईम
‘मोर दॅन जस्ट फ्रेंड्स’ (एमटीजेएफ) या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने फेसबुकवर केला दावा दाखल
News24Pune -
पुणे : 'मोर दॅन जस्ट फ्रेंड्स' (एमटीजेएफ) या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने त्यांच्या ऍपविषयीची कल्पना कॉपी केल्याने फेसबुकवर दावा दाखल केला आहे.फेसबुककडून आपल्याला मदत होईल, या अपेक्षेने 'एमटीजेएफ'चे संस्थापक संग्राम काकड यांनी फेसबुकच्या प्रॉडक्ट मॅनेजर चार्मीन हँग यांच्याकडे कल्पना मांडली. मात्र, त्यांनी त्याला प्रतिसाद न देता परस्पर फेसबुकने स्वतःच्या नावाने फिचर...














