पुणे-मुंबई
2022 पर्यंत सर्वांना स्वतःचे हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबध्द -प्रकाश जवडेकर
News24Pune -0
पुणे--गरिबांना सक्षम करण्यासाठी प्रत्येकाला घर, स्वच्छ जल, गॅस, शिक्षण, लसीकरण आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना स्वतःचे हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तसेच सर्वसामान्य नागरिकाला केंद्र बिंदू मानून स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम केल्यास सर्वांचे जीवनमान उंचावणार असल्याचेही...
पुणे- पुण्यातील शिवाजीनगर भगत असलेल्या मॉडर्न कॉलेजच्या नजीक असलेल्या मोकळ्या जागेत पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेली चारचाकी, रिक्शा आणि दुचाकी वाहने ठेवली जातात. अशा जप्त केलेल्या वाहने आज दुपारी या वाहनांना अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान, या आगीमध्ये जवळजवळ 30 वाहने जाळून खाक झाली आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
पुणे- राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेआहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा अनेक गोष्टींवर निर्बंध आणले जात आहेत. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या आणि महाविद्यालयीन परीक्षा कक्षा घ्याव्यात याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला होता. अनेकांचा ऑनलाइन परीक्षेला विरोध तर काहींचा ऑफलाइन परीक्षेला विरोध आहे. त्यामुळे नक्की कुठला निर्णय घ्यावा...
मुंबई- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आणि न्यायप्रिय असल्याचे म्हटले आहे. ते या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून योग्य निर्णय घेतील असे व्यक्तव्यही संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले आहे. हे स्पष्ट केरतानाच त्यांनी भाजपवर निशाण साधला संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच द्यायचे...
मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण तापलेले आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आल्याने भाजप आक्रमक झाला आहे. आता सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आहे. त्यामुळे सरकारची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याची तयारी केली असल्याचे दिसते आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान...
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जे काही अनेक, गलिच्छ, बिनबुडाचे, हास्यास्पद आरोप होतात त्यातील एक आरोप म्हणजे, अंदमानातून सुटका होण्याकरता त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि म्हणून सावरकर हे राष्ट्रवीर नसून माफीवीर आहेत.हा बिनबुडाचा आरोप कसा योग्य आहे हे दाखवण्याकरता, सावरकरांनी इंग्रज सरकारकडे केलेल्या आवेदन पत्रांचा आधार घेतला जातो आणि सावरकर हे कोणी सिंह...














