gtag('js', new Date());
पुणे—पुणे महानगरपालिकेतर्फे पीएमपीएमएल च्या बसने पुणे शहरात सर्वसामान्य नागरिकांना कमी दरामध्ये जास्त प्रवास करता यावा या दृष्टीकोनातून शहराच्या मध्यवर्ती भागात कोठेही 10 रुपयात प्रवास अशी योजना सुरू करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली.स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हेमंत रासने यांनी 10 रुपयांमध्ये पुणे शहरात मध्यवर्ती...
पुणे- आजपर्यंत अनेक आंदोलनं केली असून आमच्याकडे ईडीला (ED) येऊन काय मिळणार आहे. आमच्या खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळणार,  असे संगत ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ED म्हणजे रिक्षाचालक आहे असे विधान गिरीश बापट यांनी केलं आहे.कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारने रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाणार असल्याची...
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ज्या जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवले, त्या काही जिल्ह्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समजून घेतली. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदर्शगाव म्हणून देशपातळीवर नावारूपाला आलेल्या हिवरेबाजारने राबवलेल्या ‘कोरोनामुक्त गाव’...
पुणेः-“कोव्हीड महासाथीत देशातील शासन आणि व्यवस्था कोलमडलेली असताना जनता ती सावरायला कशी उभी राहू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांची  चोवीस तास मोफत सुसज्ज रिक्षा रुग्णवाहिका योजना. रुग्णवाहीकांचा तुटवडा आणि उपलब्ध रुग्णवाहिकांनी सुरु केलेली मनमानी यांवर ही योजना हे एक खणखणीत उत्तर ठरत आहे.हे सर्व...
पुणेः- विडंबन काव्याला प्र.के.अत्रे आणि चिं.वि.जोशी यांच्या रुपाने  दीर्घ परंपरा आहे. विडंबन काव्याला साहित्याचा दर्जा नाकारला जातो. परंतू ते चुकीचे असून जीवन-मृत्यूच्या प्रवासात विनोदच आनंद पेरत असतो. त्यामुळे विनोदाला पर्याय नसल्याचे मत ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि व्याख्याते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा काव्य-गाैरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ हास्यकवी आणि...
२०२१ च्या खरिप हंगामाच्या पेरणीची तयारी सुरु असतानाच रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढवल्या गेल्या बाबत बातम्या प्रसारीत झाल्या. स्वाभाविकपणे शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. संधीची वाट पहात असलेल्या विरोधी पक्षांनी आंदोलनात्मक पावित्रा घेतला आहे. खतांच्या किमती वाढविण्यास परवानगी देलेली नाही अशी सारवासारव केंद्र सरकार करत आहे व खत निर्मिती करणार्‍या कंपन्या, मागील शिल्लक माल जुन्या किमतीनेच विकणार...