gtag('js', new Date());
पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली पुण्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालये सोमवार पासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याचा निर्णयही शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
पुणे— “पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. ते चौकशी करून गेल्यानंतर मला काय बोलायचे ते बोलेन . मी इथेच आहे. मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. मी कुठेही जाणार नाही,” अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित तसेच...
महाराष्ट्राला विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी दिलेली अनमोल चार नररत्ने म्हणजे निवृत्ती, ज्ञानेश्वर,सोपान, मुक्ताबाई होत. प्रायश्चित्त म्हणून आई-वडील दोघेही सोडून गेल्यावर लहान वयात आपल्या तीनही मोठ्या भावंडांची आई झालेली मुक्ता जगाचीही मुक्ताई झाली.निवृत्ती शिकवणारा निवृत्ती,ज्ञानाचा मार्ग दाखवणारा ज्ञाना, मार्गावरील पायऱ्या म्हणजे सोपान आणि प्रत्यक्ष मुक्ती म्हणजे मुक्ताई होय. अशी मुक्तीची लक्षणे जिच्यात...
 पुणे--आजच्या धावपळ व धकाधकीच्या जीवनात स्त्रीयांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपण अबला नसून सबला असल्याचे दाखवून देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन लायन महेश गायकवाड यांनी केले.       लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने लायन्स ऑक्टोबर विशेष सेवा सप्ताहाचे औचित्य साधून 'महिला सबलीकरण व सक्षमीकरण' अंतर्गत किरकटवाडी येथील...
नवरात्रीचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना. जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत तर त्याच्या पाठीमागे समर्थ व्यक्तींच्या तपश्चर्येचे  बळ असणे आवश्यक असते आणि त्यामुळेच अशी मूल्ये चिरस्थायी होतात. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. आपण   भारतीय तर आपल्या देशाला मातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो.भारतमातेच्या आराधनेचा सूर भारून...
पुणे—उद्यापासून( घटस्थापणेपासून) प्रार्थनास्थळे भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार धार्मिक आणि प्रार्थनास्थळात प्रवेश करताना सोशल डिस्टन्सिंगसोबतच मास्क आणि सॅनिटायझरचा वापरही बंधनकारक आला करण्यात आहे. तसेच 10 वर्षांखालील लहान मुलं आणि 65 वर्षांवरील नागरिकांना प्रवेश नसणार आहे. तर गर्भवती महिला आणि अन्य आजाराने ग्रासलेल्या नागरिकांनाही प्रार्थनास्थळात प्रवेश नसणार...