gtag('js', new Date());
पुणे—राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कलगितुरा सुरू असताना मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारीत वक्फ बोर्डाच्या  जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे सात ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे.याबाबत मुश्ताक अहमद शेख यांनी 3 नोव्हेंबरला तक्रार दिली आहे. वक्फ बोर्डाच्या मालकीची हिंजवडी आयटी पार्कजवळ असलेली चार...
10 नोव्हेंबर 1920 ला दत्त जयंतीच्या दिवशी आर्वी जिल्हा वर्धा येथे दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्म झाला.आज दत्तोपंत जीवित असते तर 101 वर्षाचे राहिले असते.गतवर्षी दत्तोपंत ठेंगडी जन्म शताब्दी समितीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या समितीच्या अध्यक्षा माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन होत्या.प्रमुख कार्यक्रम नागपूर येथे दिनांक 10...
पुणे -स्वराज्याचे बलस्थानं असणार्या गडकोटांवर दिपोत्सव साजरा करूनच घरी दिवाळी साजरी करणाऱ्या  सरहद आणि गडझुंजार मावळे प्रतिष्ठानने सर्व गडांवर दिपोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांनी रयतेला  स्वराज्याचा प्रकाश बहाल केला मात्र तेच गडकोट ऐन दिवाळीत अंधारात बुडालेले असतात. तो अंधार नष्ट करण्यासाठी आणि त्या अभेद्य गडकोटांना नतमस्तक होण्यासाठी सरहद...
पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संमाज वेगवेगळे नाही. ते एकरूपच आहेत. समाजातील सज्जनशक्तीचे संघटन करून व्यक्ती निर्माणाचे कार्य संघाच्या माध्यमातून केले जाते असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य प्रा. अनिरुद्ध  देशपांडे यांनी केले.मृदुल प्रकाशनातर्फे ज्येष्ठ स्वयंसेवक रामकृष्ण पटवर्धन लिखित 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन समग्र दर्शन'...
पुणे — काहीजण म्हणत आहेत फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे, आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका. कारण अजूनही कोरोना तसा गेलेला नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सातत्याने आरोप करत असताना...
रोहित पवार म्हणतात भाजपचाच मुख्यमंत्री होणार
पुणे- ईडीचा कितीही आवाज केला तरी लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्र्यांना अटक केली जात आहे. परंतु यातून काही निष्पन्न होणार नाही. यातून फक्त वातावरण निर्मितीचा त्यांचा प्रयत्न आहे. लवकरच योग्य त्या गोष्टी पुढे येतील. परंतु, कारवाईमागे षडयंत्र तर नाही ना ?अशी शंका घ्यायला वाव असल्याचे आमदार रोहीत पवार म्हणाले.