gtag('js', new Date());
क्रीडा प्रतिनिधि- भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्या नात्यातील दुरावा अनेकदा चर्चेत आला होता. या दोन्ही खेळाडूंनी भारतीय क्रिकेटसाठी एकत्र काम केले होते पण अनेक वादांमध्ये ही जोडी लवकरच तुटली. आता त्याच्याशी संबंधित आणखी एका वादाचा मोठा खुलासा समोर आला आहे. (Kohli-Kumble Controversy) माजी आयएएस अधिकारी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय)...
पुणे - भारतात गोविज्ञानाचे नवे युग सुरू होत आहे, त्याला देशातील सर्व भागातून प्रतिसादही मिळत आहे, असे विचार महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनी गोविज्ञान संशोधन संस्थेने काढलेल्या ‘दिनदर्शिका शके 1944’वर बोलताना काढले. गोविज्ञान संशोधन संस्था आणि गोसेवा विभाग यांच्या वतीने ही दिनदर्शिका राजभवनावर राज्यपालांना सादर करण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, देशांतील...
पुणे-योगशक्ती आणि सामर्थ्य या दोन्ही गोष्टींच्या समन्वयाने जीवनात यशस्वी होता येते हा गीतेचा संदेश आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी सदाचाराचे व्रत अंगिकरताना जीवन मूल्यांसह जगातील आधुनिक तंत्रज्ञानही आत्मसात करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. एमआयटी विश्वशांती विद्यापीठात आयोजित ८ व्या जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञान संसदेचे उदघाटन, भगवद्गीता ज्ञानभवनाचे लोकार्पण आणि तत्वज्ञ संत श्री...
पुणे--मी काही बोललो तर बातम्या बदलतात, फोकस बदलतो त्यामुळे मी आज आणि उद्या राजकीय काही बोलणार नाही असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.आदित्य ठाकरे दोन दिवस सध्या पुणे दौऱ्यावर आहेत पण आदित्य ठाकरे हे पत्रकारांनी त्यांना राजकीय प्रश्न विचारला की ते काहीच बोलत नाहीत. त्यावर आज पत्रकारांनी आदित्य...
पुणे-क्रिकेटच्या मैदानावर चिअर्स गर्ल्सना  नाचताना आपण अनेकदा पाहिलं असेल. मात्र बैलगाडा शर्यतीत नऊवारी साडीत, मराठमोळ्या पोशाखात चिअर्स गर्ल्स थिरकल्या असं म्हटलं तर तुम्हाला खरं वाटेल का? पण हो हे खरं आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पांगरी गावात हे घडले. पांगरी गावातील रोकडोबा महाराजांचा यात्रा उत्सव पार पडला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान चक्क चियर्स...
पुणे--राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यात येतील. विनाअनुदानित शिक्षकांनी बहिष्कार टाकत विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये. या बहिष्काराचा निकालावर परिणाम होणार नाही, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने या शिक्षकांनी दहावी...