पुणे-मुंबई
विश्व मानव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे विठ्ठल रामजी शिंदे यांना अभिवादन
News24Pune -0
पुणे- माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी ‘विश्वधर्म उपासक, वंचित, दलित वर्गाचे उध्दारक, कर्मयोगी महर्षी डॉ. वि. रा. शिंदे’ हा हिंदी ग्रंथ समर्पित केला. महर्षी डॉ. विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर वंचित आणि उपेक्षितांसाठी कार्य केले. त्यांच्यासाठी शैक्षणिक संस्था काढल्या आणि त्यांनाच समर्पित केल्या.
पुणे- एप्रिल-मे महिन्यात उन्हाळा तर असतोच परंतु, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होऊन वळवाचा पाऊस पडतो तर काही वेळा वादळी वारे वाहतात. पण, हा पाऊस उन्हाळ्यात का पडत असेल? त्यामागची कारणे काय आहेत? हे समजून घेतानाच या पावसाला निरनिराळ्या राज्यात वेगवेगळी नावे काशी आहेत आणि कशामुळे आहेत याचेही कारण वैशिष्ट्यपूर्ण आहे.महाराष्ट्रात उन्हाळ्यात...
पुणे(प्रतिनिधि)--यावर्षी उन्हाळा अधिक उष्ण ठरत आहे. त्याचा फटका फळांचा राजा असलेल्या आंब्याला बसला आहे. उष्णता वाढल्याने डझनापैकी एक ते दोन हापूस आतून खराब होत आहे. तसेच, फळाच्या रंगासह त्याची चवही बदलली आहे. देठाजवळ आंबा काळा होण्याचे प्रमाणही वाढले आहे.राज्यातील सरासरी तापमान चाळीस अंशावर गेल्याने फळांचा राजा असलेल्या हापूसला सध्या त्याची चांगलीच...
पुणे- प्रत्येकाने आपल्या धार्मिक भावना अंत: करणात ठेवाव्यात, घरात ठेवाव्यात. धार्मिक भावनांचं जाहीर प्रदर्शन करु नये. त्याच्या आधारावर अन्य घटकांच्या संबंधी एकप्रकारचा द्वेष निर्माण होऊन त्याचे परिणाम समाजावर दिसू लागतात. महाराष्ट्रात असं वातावरण कधीच नव्हतं," अशी खंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली.अलिकडच्या काळात राज्यात व्यक्तिगत गोष्टी होत आहेत....
राजकारण
सगळे माझ्यासारखे नसतात : माझे सरकार बरखास्त झाल्यानंतर मी वानखेडे स्टेडियमला क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गेलो होतो- शरद पवार
News24Pune -
पुणे- सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मेचा अल्टीमेटम दिला असून भोंगे काढले नाहीतर त्याच्यासमोर भोंगे लावून हनुमान चालीसा म्हटला जाईल असा इशारा त्यांनी दिला असतानाच खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
पुणे-निवृत्त केंद्रीय गृहसचिव (Retired Union Home Secretary) माधव गोडबोले (madhav godbole) यांचे पुण्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. निर्भिड प्रशासकीय अधिकारी आणि प्रख्यात लेखक म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ. माधव गोडबोले हे सन १९५९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. केंद्र...














