gtag('js', new Date());
Action should be taken against sellers, dealers and involved officials who sell fertilizers and seeds at increased rates - Chhatrapati Sambhaji Raje
पुणे-मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. परंतु, या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे, असे स्पष्ट करत माझ्या कामाची दखल गेऊन सर्व पक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेत पाठवावं असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. दरम्यान, आज ‘स्वराज्य’ या संघटनेची स्थापना केल्याची घोषणाही त्यांनी केली. ही संघटना उद्या राजकीय पक्ष...
पुणे - संस्कारभारती पुणे महानगर साहित्य विधेतर्फे ‘व्हाटसअॅप’वर ‘साहित्य संगोष्टी-लिहिते व्हा ,बोलते व्हा’ उपक्रम सुरू झाला आणि त्याला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणता म्हणता ५० भाग पूर्णही झाले. या ग्रुपवर ‘लिहिते व्हा’ म्हणत सर्वजण लिहून शब्द संवाद करत होते आणि त्यातूनच अक्षरांच्या धाग्याने सगळे एकमेकांशी बांधले गेले.  हे सर्व सुरू असताना प्रत्येकाच्या मनात  प्रत्यक्ष भेटीची ओढ...
पिंपरी(प्रतिनिधी)-ज्येष्ठांच्या मुख्य तक्रारी मुख्यत्वे कुटुंबातील लोकांबद्दलच असतात. 'कसे आहात' एवढे शब्दही ज्येष्ठांसाठी टॉनिक आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी केले.जुनी सांगवीतील पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे...
कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने केलेला विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव खर्‍या अर्थाने स्तुत्य आणि अनुकरणीय सुद्धा आहे.१८२९ मध्ये राजा राम मोहन राय आणि लॉर्ड विलियम बेन्थिक यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि भारतातील सतीची प्रथा बंद झाली. आणि तरीही १९८७ साली रूपकुंवर आणि १९९९ ला चरण शाह उत्तर प्रदेशात सती गेल्याची...
मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही? हे सांगा : चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आव्हान
पुणे--शरद पवार भाजपला घाबरतात. एकट्याने लढण्याची त्यांची हिंमत नाही. एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते हे कोल्हापूरला दाखवलं. ते एकत्र लढले तरीही त्यांना  ९६ हजार आणि आम्हाला ७८ हजार मतं मिळाली. ९ हजार मतं अजून मिळाली असती तर जिंकलोच असतो, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.  राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावरुनही...
पुणे-- पोटच्या ११ वर्षाच्या मुलाला दोन वर्षापासून तब्बल २२ कुत्र्यांसोबत एका रूममध्ये डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कुत्र्याच्या पिलांच्या सहवासात बंदिस्त राहिल्यामुळे हा मुलगा आपण माणूस आहोत हेच विसरून गेला आहे. पुण्यातल्या कोंढवा परिसरातल्या कृष्णाई बिल्डिंगमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी आई वडिलांविरोधात बालन्याय (...