gtag('js', new Date());
पुणे-सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून यातून स्पष्ट होतंय की सध्या आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जात आहे. ही चौकशी नंतरही करता आली असती. पण आज संजय राऊतांनी जी आघाडी घेतली आहे, त्यापासून त्यांना रोखण्याचा हा प्रयत्न होतो आहे अशी टीका शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी पुण्यात पत्रकारांशी...
मुंबई -शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत बंडखोर आमदारांसह गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. आता शिंदे गटाकडून त्यांच्याकडे 50 आमदार असल्याचा दावा केला जात असून दोंन  तृतीयांशापेक्षा जास्त आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. मात्र, असे असले तरी कायद्याच्या चौकटीत हे शक्य नसून 16 आमदारांचे निलंबन होणारच असा दावा महाविकास आघाडीच्या वतीने सर्वोच्च...
पुणे – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर दररोज आणि क्षणक्षणाला नवनवीन घडामोडी घडत आहेत. गुवाहाटीला असलेल्या 50 बंडखोर आमदारांनी आता नवीन मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा असा आग्रह या बंडखोर आमदारांनी केल्यामुळे आता सत्ताकारणाच्या प्रकरणाला नवीन ट्विस्ट मिळाला आहे. तर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 2-3 दिवसांत भाजपच सरकार येणार...
१९ व्या शतकाच्या सुरवातीला मराठेशाही संपुन इंग्रजांच्या राजवटीला सुरवात झाली आणि महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने अधुनिक युगाच्या निर्माणालाही सुरवात झाली असे म्हणायला पाहिजे. कारण याच कालखंडात प्रखर राष्ट्रवादाचा जन्म झाला. अखंड हिंदुस्तानची आणि भारतीय एकात्मतेची कल्पनाही याच काळात वाढीस लागली. त्यापुर्वी छोटी छोटी संस्थाने आणि राज्ये आपापली अस्मिता जपत एकमेकांबरोबरचे वैर पाळत आपले छोटेखानी अस्तीत्व राखुन ठेवण्यात...
आणीबाणी जाहीर करण्यापाठोपाठ पंतप्रधानांनी विद्युतवेगाने दोन तडाखेबंद कारवाया केल्या. देशभर मिसाखाली प्रमुख विरोधी नेत्यांना पकडले आणि वृत्तपत्रावर सरकारी नियंत्रण आणले. वृत्तपत्रस्वातंत्र्यावर आणीबाणीत प्रथम घाला आला आणि वर्तमानपत्रांच्या या सरकारी मुस्कटदाबीने जनतेला आणीबाणीची प्रखर आणि सतत जाणीव होत राहिली.२६ जून १९७५ पासून या देशात आणीबाणी पुकारून विरोधी पक्ष आणि विरोधी नेते यांच्याशी...
पुणे— विठ्ठल भक्तीने भिजला दिवे घाट ।                 जाहली सोपी वाट । पंढरीची ।। दिंडय़ादिंडय़ातून होणारा विठुनामाचा घोष...अन् टाळ-मृदंगाचा झंकार.......अशा अत्यंत भारावलेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळय़ाने विठुनामाच्या बळावर नयनरम्य दिवे घाटाची अवघड व नागमोडी वळणे शुक्रवारी लीलया पार केली...आणि सायंकाळी माउलींची पालखी संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत विसावली.