क्रीडा
मंगळवारपासून भरणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा आखाडा : ‘महाराष्ट्र केसरी’ला महिंद्रा थार जीपचे बक्षीस
News24Pune -0
पुणे--प्रतिष्ठित 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती (maharashtra kesari) स्पर्धेचा थरार मंगळवारपासून अनुभवता येणार आहे. १० ते १४ जानेवारी या कालावधीत या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा आखाडा भरणार असून, 'महाराष्ट्र केसरी'च्या विजेत्याला महिंद्रा थार जीप व रोख पाच लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक...
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून विविध प्रकारच्या आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. मोफत वैद्यकीय सेवा व विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून २ हजारहून अधिक रुग्णांना लाभ झाला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून मोफत रक्त तपासणी, मोफत श्रवण यंत्र वाटप, अपंग विकलांग व्यक्ती यांना मोफत जयपुरी कृत्रिम हात व पाय...
पुणे-मुंबई
ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन – बासमती, आंबेमोहोर, दुबराज पासून इंद्रायणी पर्यंत तब्बल ६० प्रकारचे तांदूळ महोत्सवात उपलब्ध
News24Pune -
पुणे : व्यावसायिक, सेवकवर्ग आणि ग्राहक यांच्यात अनेक ठिकाणी चांगला संवाद कमी पहायला मिळतो. कोणत्याही व्यवसायात व्यवसायिकाप्रमाणे तेथील सेवकवर्गाची कामाप्रती सचोटी व उत्तम संवाद असणे गरजेचे आहे. ग्राहक पेठेने हे नाते तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून गेली ३० वर्षे जपले आहे. याप्रमाणे सर्वच ठिकाणी व्यावसायिक, सेवकवर्ग आणि ग्राहक यांच्यातील नाते व संवाद चांगला व्हायला हवा, असे मत ज्येष्ठ...
महाराष्ट्र
केवळ धार्मिक व भावनिक साद घालण्याचा असंवैधानिक राजकीय प्रयत्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करीत आहेत – गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे- देश सुरक्षेसाठी केंद्र सरकार काय ऊपाय योजना करीत आहे हे न सांगता देशाचे गृहमंत्री अयोध्ये’तील राम मंदिर बांधकाम केंव्हा पुर्ण यांची घोषणा करतात. वास्तविक, मंदीर पुर्णत्वाची’ धोषणा अयोध्येतील श्रीराम मंदीर न्यासाने करणे अपेक्षित आहे. असे असताना केवळ धार्मिक व भावनिक साद घालण्याचा असंवैधानिक राजकीय प्रयत्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करीत आहेत व संविधानिक भुमिके ऐवजी...
महाराष्ट्र
संभाजी महाराजांना काही लोक धर्मवीर म्हणत असतील तर त्यात काहीच वावगं नाही- शरद पवार
News24Pune -
पुणे- संभाजी महाराजांना काही लोक धर्मवीर म्हणत असतील तर त्यात काहीच वावगं नाही. महाराजांना धर्मवीर असं बोलणं काही चुकीचं नाही. संभाजी महाराज हा आस्थेचा विषय आहे, त्या भावनेतून कोणी धर्मवीर म्हणा की, स्वराज्यरक्षक म्हणा आपल्याला काहीच अडचण नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा...
महाराष्ट्र
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या वक्तव्याची नोंद किती गांभीर्याने घ्यायची? – शरद पवार
News24Pune -
पुणे--भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना स्वतःच्या राज्यात पक्षाची सत्ता असताना तसेच केंद्रीय सत्तेचे पाठबळ असताना सत्ता टिकवता आली नाही. त्यामुळे त्यांनी अन्य ठिकाणी जाऊन केलेल्या वक्तव्याची नोंद किती गांभीर्याने घ्यायची? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. भाजपने खरंतर मिशन ४८ ठरवायला हवं होतं. राज्यात ४८ जागा आहेत. त्यांनी मिशन ४५ करुन चूक केल्याचा टोलाही शरद पवारांनी लगावला.














