gtag('js', new Date());
पुणे--पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ((ATS) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) (drdo) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. pradeep Kurulkar) यांच्या एटीएस कोठडीची मुदत मंगळवारी (९ मे) संपणार आहे. कुरुलकर यांना मंगळवारी एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कुरुलकर यांची चौकशी तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात...
पुणे- समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून सर्वोच्च्य न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. परंतु समाज माणसात वेगवेगळ्या क्षेत्रात कामा करणारेचे वेगवेगळे सूर दिसून येत आहेत. . समलैंगिक विवाहाचे वैद्यकीय दृष्टीने विचार करता काय परिणाम होऊ शकतील या संदर्भात अभ्यास करणेसाठी संवर्धिनी  न्यासातर्फे  देशांतील प्रसिद्ध डॉक्टर्सच्या या संदर्भातील विचारांचे सर्वेक्षण करण्यात आले. ८४ % डॉक्टर्सचा समलैगिकता...
'File an FIR against Parth Pawar under the LLP Act, Ajit Pawar should resign
मुंबई- पक्षाचे शेकडो कार्यकर्ते , पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाच्या जेष्ठ नेत्यांच्या कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेला पक्षाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा दिल्यानंतर शरद पवार (sharad pawar) यांनी सर्वांच्या भावनांचा विचार करून राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा नेहरू सेंटर येथे कार्यकर्त्यांसमोर बोलताना केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. सामाजिक...
पुणे- राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह २०२३ व ओऍसिस फर्टीलिटीच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त, ओएसिस फर्टिलिटी, पुणेद्वारे वंध्यत्वाविषयीचा कलंक मोडून काढण्यासाठी आणि जोडप्यांना त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी "चुप्पी तोडो" ही जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली आहे.ओऍसिस फर्टीलिटीचे क्लिनिकल हेड डॉ. नीलेश उन्मेश बलकवडे, संगीतकार सलील कुलकर्णी  पीसीएमसीच्या आरोग्य...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे- पुन्हा सत्तेत येण्याच्या स्वार्थापोटीच् २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या भाजपने पुलवामा व भारत_पाकीस्तान’चा भावनात्मक मुद्दा ऊभा केल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी ‘पत्रकार परीषदेत’ केला.ते पुढे म्हणाले की, ‘४१ आरसीएफ जवानांच्या शहीदत्वावर’  मोदींच्या भाजपने मते ही मागितली, मात्र सुरक्षेच्या अक्षम्य चुकांमुळे’ सदर चा दुर्दैवी हल्ला होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या...
पुणे : राजकारणामध्ये येऊ पाहणाऱ्या युवकांमधील प्रतिभेला चालना देण्यासाठी भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने 'यंग इंडिया के बोल' या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध हरितवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.नवी पेठेतील पत्रकारभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत...