पुणे : "भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महाअधिवेशन १० ते १२ जुलै २०२३ या कालावधीत बंगळुरूमध्ये होणार आहे. या महाअधिवेशनची संकल्पना 'बेहतर भारत की बुनियाद' अशी असून, पाच ते सहा हजार युवा पदाधिकारी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून युवक काँग्रेसचे ५००-६०० पदाधिकारी महाअधिवेशनाला जाणार आहेत," अशी माहिती भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एहसान खान...
आरोग्य
ओॲसिस फर्टिलिटीतर्फे कृत्रिम प्रजनन तंत्र (एआरटी) कॉन्क्लेव्ह आयोजित आणि अनोखे अभियान ‘रिप्रोड्यूस’ सुरू
News24Pune -
पुणे : देशातील सर्वात विश्वासार्ह फर्टिलिटी एक्स्पर्ट्सपैकी एक असलेल्या ओॲसिस फर्टिलिटीतर्फे कृत्रिम प्रजनन तंत्र (आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स- एआरटी) कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आणि पुण्यात ‘रिप्रोड्यूस’ या अभियानाची अधिकृतपणे सुरूवात करण्यात आली.ओॲसिस फर्टिलिटीने ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित या एक्स्लूझिव्ह प्लॅटफॉर्मचे आयोजन केले. हा ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असून यात प्रजनन तज्ञ, श्रेष्ठ...
पुणे- जनता महागाईमध्ये होरपळती आहे, राष्ट्रीय बँका लुटल्या जात आहेत, महीला राष्ट्रीय खेळाडू आक्रोश करीत आहेत तर मणीपुर हिंसाचाराने जळत आहे अशा प्रसंगी कर्तव्यविमूख होऊन बेमुर्तपणे दुर्लक्ष करणारे केंद्र सरकार हे असंवेदनशील व अमानुष असल्याचेच द्योतक असल्याची संतप्त टिका जेष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार यांनी “सामाजिक सलोखा व सदभावना पंधरवडा समारोप” प्रसंगी केली.
महाराष्ट्र
जनहीताची कामे न केल्याने, सत्ताधाऱी भाजपवर हिंदुत्वाचा आधार घेण्याची वेळ- गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे- जनतेस दिलेले ‘एक ही आश्वासन पूर्ण करू न शकल्यानेच’ हिंदुत्वाचा आधार घेण्याची वेळ सत्ताधारी भाजपावर आली आहे. मात्र, आबाल, दुर्बल, अल्पसंख्याक, महीला व जनतेप्रती ‘न्याय व रक्षणाचा’ अपेक्षीत राजधर्म पाळण्यात ही सत्ताधारी पुरण अपयशी ठरत असून, महीला राष्ट्रीय खेळाडूंवर आंदोलनाची वेळ येणे व मणीपुर, महाराष्ट्रा सह अनेक राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा ऊडणे हे त्याचेच द्योतक...
पुणे-मुंबई
पाठ्यपुस्तकांमधून डार्विनचा सिध्दांत वगळल्याच्या बातम्या चुकीच्या – धर्मेंद्र प्रधान
News24Pune -
पुणे - नव्या शैक्षणिक धोरणाची (New Education Policy) पाठ्यपुस्तके तयार होत आहेत, त्यापैकी इयत्ता पहिली व दुसरीची पुस्तके आली देखील आहेत तर लवकरच इयत्ता तिसरी ते 12 वी पर्यंतची येतील, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (dharmendra Pradhan) यांनी आज येथे केले. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांमधून डार्विनचा सिध्दांत (Darwin's theory) वगळल्याच्या चूकीच्या बातम्या प्रसिध्द झाल्या असून केवळ...
क्राईम
शिक्षक पत्नीचा खून करून मुलांना विहिरीत टाकले आणि डॉक्टरने स्वत:लाही संपवलं – नक्की काय घडलं?
News24Pune -
पुणे- गुरांचा डॉक्टर असलेल्या पत्नीने शिक्षक पत्नीची हत्या करून दोन मुलांना विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे घडली आहे. दरम्यान, पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.वरवंड येथील गंगासगर पार्कमध्ये रूम नंबर २०१ मध्ये राहत्या घरी ही घटना घडली आहे. डॉ.अतुल शिवाजी...














