gtag('js', new Date());
India became the first country to reach the South Pole of the Moon
पुणे- भारताची चांद्रयान-३ ही मोहीम बुधवारी फत्ते झाली (India's Chandrayaan-3 Mission Fatte) आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा पहिला देश (India became the first country to reach the South Pole of the Moon) म्हणून भारताने इतिहास रचला. भारत हा पहिला देश म्हणून इतिहास रचला गेला. भारताच्या या यशस्वी मोहिमेने संपूर्ण देशात जल्लोष साजरा केला जात...
Who will not die if he does not eat onion.
पुणे--कांदा (Onion) नाही खाल्ला तर कोण मरणार नाही. पण, शेतकऱ्यांचे (Farmer) नुकसान का करता? कांद्यावर निर्यात शुल्क (Export charges) लावण्याची गरज नव्हती. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची व्यवस्था तुम्ही आज करून ठेवताय एवढी नालायकी कशासाठी केली जात आहे असा सवाल करत अटलबिहारी वाजपेयी (Atalbihari Vajpeyi) यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडल्यामुळे असे केले जात आहे. सरकार...
पुणे(प्रतिनिधि)—ज्योतिषाकडून चोरी करण्यासाठी मुहूर्त काढून घरावर दरोडा टाकून सोने चांदीच्या दागिन्यांसह तब्बल १ कोटी ७ लाख २४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केलेल्या ५ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीला  पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले आहे. ही घटना बारामती शहरातील देवकातेनगरमध्ये चार महिन्यांपूर्वी घडली होती. दरम्यान, मुहूर्तावर चोरी यशस्वी झाल्याने खुश झालेल्या या दरोडेखोरांनी बालाजी, शिर्डी...
पुणे- सध्याच्या सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील (CBSE Syllabus) फाळणीच्या इतिहासामुळे वेदनेऐवजी रक्तपात (bloodshed), हिंसा(violence)आणि कटुता ( Bitterness) रुजण्याची शक्यता अधिक आहे. तरुणाईच्या मनात ही भावना रुजणं हे देशहिताच्या दृष्टीनं योग्य नाही, सीबीएससी बोर्डानं याचा विचार केला पाहिजे,असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. (The divisive history of the CBSE curriculum is more likely to...
Shivshahir Babasaheb Purandare Award given to veteran colorist Ashok Saraf
पुणे- महाराष्ट्र शासनातर्फे पद्म पुरस्कारासाठी (Padma Award) अशोक सराफ (Ashok Saraf ) यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यावर्षी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी केली. (Shivshahir...
पुणे(प्रतिनिधि)--प्रत्येकाचा एक काळ असतो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती हातातून सटकायला लागते. ती टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असते. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पक्ष हारत असतो, असा अप्रत्यक्ष टोला मनसेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. (Nobody comes with the eternal belt of power)