gtag('js', new Date());
Sumba Artfest 2025 to be held in Pune
Sumba Artfest 2025 :सुंबरान आर्ट फाऊंडेशन तर्फे सुंबा आर्टफेस्ट 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 15 ते 22 डिसेंबर 2025 दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे सकाळी 11 ते रात्री 8 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. कला महोत्सव ज्येष्ठ चित्रकार कै. प्रा. रावसाहेब गुरव यांच्या स्मरणार्थ आयोजित केला जात आहे.भारतामध्ये ८०० पेक्षा अधिक आदिवासी...
Dr. Baba Adhav passes away
Dr. Baba Adhav : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते, विचारवंत आणि 'एक गाव एक पाणवठा' मोहिमेचे जनक डॉ. बाबा आढाव यांचे पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी दु:खद निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देणारा एक ध्येयवादी लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या मागे त्यांच्यामागे पत्नी...
Sachin Dodke BJP Entry Dispute
पुणे(प्रतिनिधी)-वारजे भागातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharadchandra Pawar Party) माजी नगरसेवक आणि खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार (MLA) भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांच्या विरोधात दोनदा विधानसभा लढलेले सचिन दोडके (Sachin Dodke) यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावरून  रविवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Union Minister Murlidhar Mohol) आणि आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांच्यात शाब्दिक चकमक...
Network Science launches all-Indian NSOffice.AI
पुणे(प्रतिनिधी)- पुण्यातील Network Science ने NSOffice.AI  हा एंटरप्राइझ उत्पादकता वाढवण्यासाठी विकसित केलेला एकत्रित AI प्लॅटफॉर्म हा बाजारात सादर केला आहे. विविध व्यावसायिक प्रणाली एकाच नियंत्रित इंटरफेसखाली आणून कामकाजातील विखुरलेपणा कमी करण्याचे उद्दिष्ट या प्लॅटफॉर्मचे आहे. हा प्लॅटफॉर्म संपूर्ण भारतीय बनावटीचा असून उद्योगांमध्ये AI तंत्रज्ञानाच्या वापरा साठी एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.NSOffice.AI हे कंपनीच्या “थिंक–नो (know) –डू (do)” आर्किटेक्चरवर...
समाजाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उपकाराची अथवा अहंकाराची भावना नाही- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
पुणे(प्रतिनिधी)— संघाला संपूर्ण समाजाचे संघटन अभिप्रेत आहे. कारण समाज संघटित झाला तरच राष्ट्र वैभवसंपन्न होईल. राष्ट्र बलसंपन्न झाले तरच विश्वाला सुखशांती लाभेल. यातही देशाचे कल्याण संघच करेल, अशी आमची वल्गना नाही. तर समाज उभा राहिला तरच देश उभा राहील, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. आपल्याच समाजाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उपकाराची अथवा अहंकाराची भावना...
समाजात बुद्धिभेद निर्माण करणे भाजपचे काम
पुणे(प्रतिनिधी)--प्रामाणिकपणा हा आपल्या देशाचा मूळ स्वभाव असून तो सध्या आपण विसरत चाललो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) काम समाजात बुद्धिभेद निर्माण करणे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवणे आहे.आपला स्वाभिमान आपली भाषा ,धर्म, लिंग यात नाही तर इतिहासात आणि कर्तृत्ववात आहे. आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आपण समजून घेतला पाहिजे असे मत काँग्रेसचे...