क्राईम
तळेगाव एमआयडीसीतील शाफलर इंडिया कंपनीत गॅस गळती; दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर
News24Pune -0
पिंपरी(प्रतिनिधी) - तळेगाव एमआयडीसीतील शाफलर इंडिया या कंपनीत अग्निशमन यंत्रणेच्या देखभाल कामादरम्यान कार्बन डायऑक्साइड गॅसची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर, तिघेजण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.गौरीशंकर शर्मा (वय ३८, रा. आंबी, मावळ) आणि वैभव भाऊसाहेब थोरात (वय २४, रा. चिखली) अशी मृत्यू झालेल्या कर्मचार्यांची नावे आहेत. तर, प्रमोद जैस्वार, श्रीकृष्ण...
पुणे(प्रतिनिधी)--वडिलोपार्जित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या हवेली तालुक्यातील चऱ्होली बुद्रुक येथील तलाठ्यासह त्याच्या खाजगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ अटक केली.सुनील भिकाजी सातोसे (वय ४४) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून, नेमाजी माधवराव भोकरे (वय ४०) या खाजगी मध्यस्थालाही या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे पुणे महसूल विभागात...
महत्वाच्या बातम्या
निवडणूक प्रक्रियेतील घोडेबाजार थांबवण्यासाठी सुप्रिया सुळे संसदेत मांडणार खाजगी विधेयक; उमेदवारी माघारीवर स्पष्टीकरण
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- सरपंच निवडीपासून ते थेट लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सर्व प्रक्रिया पारदर्शक करण्याची आणि पक्षाच्या आदेशानुसार (व्हीप) हात वर करून मतदान करण्याची पद्धत लागू करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. या निवडणुकांमधील घोडेबाजार थांबवण्यासाठी आपण संसदेत एक खाजगी विधेयक सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या निवडणुका केवळ पैशाच्या जोरावर लढवल्या जात आहेत, ही...
पुणे-मुंबई
मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन: तळकोकणात पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--राज्यातील बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली असून नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने शनिवारी ( ६ जून २०२) महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने संपूर्ण गोवा व्यापल्यानंतर आता तळकोकणात आपली हजेरी लावली असून, यामुळे राज्याला तीव्र उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.हवामान खात्याने आज जाहीर केलेल्या माहितीनुसा मान्सूनने अरबी समुद्राच्या आणखी काही भागांसह संपूर्ण गोवा...
अर्थ
RBI Dividend: केंद्र सरकारला आरबीआयकडून २.८७ लाख कोटींचा ऐतिहासिक लाभांश; वाचा कसा मिळाला ‘जॅकपॉट’
News24Pune -
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्र सरकारला तब्बल २.८७ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश (डिव्हिडंड) हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लाभांश ठरला असून, यामुळे सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. विशेष म्हणजे, आरबीआय ही नफा कमावण्यासाठी काम करणारी संस्था नसली, तरी रुपयाचे मूल्य टिकवण्यासाठी आणि बाजारातील तरलता (Liquidity)...
पश्चिम महाराष्ट्र
इंदापूर पोलिसांत हजर होत रविराज साबळे पाटलांचा निर्धार; बाबू बोत्रेंच्या साखर कारखान्यावर गंभीर आरोप
News24Pune -
इंदापूर -ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी वाहतूकदार आणि कारखाना कामगारांच्या हक्काच्या पैशांसाठी आवाज उठवल्यामुळे राज्यभरात १७ पेक्षा अधिक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले युवा नेते रविराज साबळे पाटील आज कायदेशीर प्रक्रियेचा सन्मान राखत इंदापूर पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना बाबू बोत्रे यांच्या 'ओमकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड'च्या कारभारावर कडाडून टीका केली आणि शेतकऱ्यांच्या लुटीचा हा लढा थांबणार नाही,...














