gtag('js', new Date());
Many important changes will happen in the month of July starting from Monday
सोमवारपासून सुरू होणाऱ्या जुलै महिन्यात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. या बदलांमध्ये आयकर परतावा, बँकिंग नियमांमधील बदल, इंधनाच्या किमतीतील संभाव्य बदल इत्यादींचा समावेश आहे. काय आहेत हे बदल घ्या जाणून..मोबाईल रिचार्ज महागणारजुलैमध्ये मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना रिचार्जसाठी जास्त पैसे खर्च...
Mauli's palanquin leaves for Pandharpur
पुणे(प्रतिनिधी)-  पंढरीची वारी आहे माझे घरी ।               आणिक न करी । तीर्थव्रत ।। हा ध्यास...टाळ मृदंगाचा गजर.. ज्ञानोबा तुकोबा नामाचा जयघोष...अशा भारलेल्या वातावरणात लाखो वारकऱयांच्या मांदियाळीत व पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने आषाढी वारीसाठी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर...
Arrival of Saint Tukaram Maharaj's palanquin in Pimpri-Chinchwad city
पुणे(प्रतिनिधि) - संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पालखीचे आज (शनिवारी, दि. २९) सायंकाळी पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. पालखी जुन्या पुणे मुंबई महामार्गाने भक्ती शक्ती चौक येथून शहरात दाखल झाली.टाळ मृदंगाच्या गजरात पालखीने शहरात प्रवेश केला. पालखीसोबत हजारो वारकरी पायी पंढरपूरला निघाले आहेत. शनिवारचा मुक्काम आकुर्डी...
The results of the Lok Sabha elections put an end to ten years of autocratic rule in the country
पुणे : लोकसभा निवडणुकीचे निकाल हे देशातील दहा वर्षांच्या निरंकुश सत्तेला लगाम घालणारे आहेत, असे मत ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या सहयोगी संपादिका आणि लेखिका नीरजा चौधरी यांनी शनिवारी व्यक्त केले. देशात पुन्हा एकदा आघाडी सरकार सत्तेवर आले असले तरी महत्त्वाची खाती आपल्याकडे कायम ठेवण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले, या वास्तवाकडे त्यांनी लक्ष वेधले.
Departure of Saint Tukaram Maharaj's palanquin to Pandharpur
पुणे(प्रतिनिधि) –       होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥                    काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ध्रु.॥टाळ-मृदंगाचा गजर, विणेचा झंकार, आणि जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष अशा भक्तिरसाने भारलेल्या वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी...
The bridge accident at Kundamala-Maval is extremely unfortunate
पुणे(प्रतिनिधि)--अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील भाजप संपवण्याचे काम केले. तेच आता आमच्या बोकांडी बसले आहे. याचा प्रचंड त्रास भाजपच्या कार्यकर्त्यांना होत आहे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पण ते निधीही देत नाहीत. अजित पवारांमुळेच राहुल कुल मंत्री, पालकमंत्री होवू शकले नाहीत. अनेकांना महामंडळं मिळाली असती, पण त्यालाही अजित पवार आडकाठी करत आहेत ही खदखद व्यक्त करत उद्या...