gtag('js', new Date());
व्यापाऱ्यांचा उद्याचा महाराष्ट्र बंद मागे
पुणे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च पदस्थ अधिकारी आणि व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत झालेल्या सकारात्मक, समाधानकारक आणि सविस्तर चर्चेनंतर व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व्यापारी कृती समितीने उद्या मंगळवारी पुकारलेला महाराष्ट्र व्यापार बंद मागे घेण्यात आला आहे. आमदार माधुरी मिसाळ यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मंत्री मंगलप्रसाद लोढा, आमदार माधुरी मिसाळ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे ललीत गांधी, ...
भारत- पाक (LOC) सीमेवर जवानांनसोबत रक्षाबंधन उत्साहात साजरी
काश्मीर/ कुपवारा -: आम्ही पुणेकर संस्था आणि श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट  यांच्या वतीने "राष्ट्रवीर सैनिक बंधुता रक्षाबंधन यात्रा"-२०२४ पुणे ते भारत-पाक सीमेवरील  कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टर येथे सीमेवरील जवानांना  राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली. तसेच जवांनाना शुभेच्छा पत्र आणि रक्षा बंधन पेंटिंग देण्यात आले. यावेळी आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, संतोष फुटक, श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट...
यंदाचा सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार अर्णवाझ दमानिया यांना जाहीर
पुणे : आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ समाजसेविका, माजी राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू आणि कनेक्टिंग या समाजसेवी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अर्णवाझ दमानिया यांना सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबरोबरच ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा सुहाना कमल सेवा सन्मान ज्येष्ठ समाजसेविका आणि माहेर आश्रमच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन, सुहाना कमल उद्यम सन्मान...
चिपको आंदोलनाची आठवण आणि माझे कर्तव्य
सर्वत्र उत्तम पाऊस सुरु आहे. निसर्ग भरून पावला आहे. तो आपल्याला भरभरून देतोय पण आपण ? पर्यावरण संरक्षणासाठी माझे कर्तव्य काय? माझ्या रोजच्या आयुष्यातील कोणत्या अनावश्यक मागण्या मी कमी करू शकतो  यावर आपला आपण विचार सुरु केला की, आपले स्वतःलाच अनेकविध उपाय सुचू शकतील. आपल्यामुळे प्रकृतीवर किती भार पडतो याचे आकलन आपल्याला व्हायला सुरुवात झाली की आपली आणि प्रकृतीची...
पथनाटयांतून विद्यार्थ्यांनी केली मैत्री 'पंचमहाभूतांशी'
पुणे(प्रतिनिधि)--माणसाच्या दैनंदिन जीवनात असलेल्या पंचमहाभूतांशी मैत्री करुन निसर्ग व मानवी जीवन कसे समृद्ध होवू शकते, याविषयी तरुणाईने सादरीकरण करीत पथनाटयांतून पंचमहाभूतांशी मैत्री करण्याचा संदेश दिला. पथनाटय, वादविवाद, भारुड/पोवाडा/भजन या प्रकारांत ५०० हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि १ हजार ५०० हून अधिक विद्यार्थी वत्कृत्व स्पर्धेत सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,...
आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे ग्राहकांकडून शुद्ध शाकाहारी बेकरी प्रॉडक्ट्सला मोठी मागणी
पुणे(प्रतिनिधि)--आरोग्याबद्दल सजग झालेल्या नागरिकांकडून शाकाहारी पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे बेकरी उद्योगालाही चांगले दिवस येत आहेत. असे या उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे ही मागणी पूर्ण करण्याकरता पुण्यातील मालपाणी बेकलाईटची उत्पादनांची मालिका पुढे येत आहे.आरोग्य तसेच पोषक पदार्थांबाबत नागरिकांमध्ये जाणीव अधिकाधिक वाढत आहे. त्यानुसार शाकाहारी पदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून भारतातील शाकाहारी खाद्यपदार्थ उद्योगही त्यामुळे वाढत...