अमृत महोत्सवाच्या शासकीय जाहिरातीमध्ये स्वातंत्र्याच्या जन-नायकांचे फोटो, राष्ट्रीय तिरंगा ध्वजाची संहिता, तिन्ही रंगांचा मतिथार्त व संविधान छापण्याची मागणी

पुणे- भारतीय स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करतांना, राज्यातील सत्ताधारी भाजप नागरी कररूपी पैशातुन करोडोंच्या जाहिराती करीत आहे.  त्या शासकीय जाहीरातींमध्ये, “स्वातंत्र्याच्या जन-नायकांचे, महात्मा गांधींसह प्रमुख स्वातंत्र्य सेनानींचे फोटो,  राष्ट्रीय तिरंगा ध्वजाची संहिता, तिन्ही रंगांचा मतिथार्त व संविधान (प्रीअँबल) छापून” त्यांचा कृतज्ञता’पर आणि गौरवपर विशेष उल्लेख करण्याची मागणी ‘राजीव गांधी स्मारक समिती व Knowing Gandhi, Pune […]

Read More

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे विद्यापीठाचा गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार : QR Code स्कॅन करून सहभागी होण्याचे आवाहन

पुणे(प्रतिनिधि)–स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गिनीज जागतिक विश्वविक्रम ( Guinness World Records) प्रस्थापित करण्याचा निर्धार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने युवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून केला आहे. राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग आणि इतर सर्व घटक संस्था महाविद्यालये व परिसंस्था आणि नागरिकांच्या सहभागातून किमान ५ लाखांहून अधिक व्यक्तींनी तिरंगा ध्वज हातात घेतलेला स्वतःच्या फोटोचा (Largest […]

Read More

पुणे विभागात ५० लाख घरांवर तिरंगा फडकविला जाणार

पुणे(प्रतिनिधि)–भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पुणे विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील सुमारे ५० लाख घरांवर तिरंगा फडकविला जाणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त […]

Read More

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त नगरच्या पसायदान अकादमीचा अभिनव उपक्रम : मी हिंदुस्तानी एकांकिकेचे राज्यभर 75 विनामूल्य प्रयोग करणार

अहमदनगर- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त रोजी नगरच्या पसायदान अकादमीने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. देशप्रेमाचा विचार समाजमनात रूजावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून साकारलेल्या ‘मी हिंदुस्तानी’ (Mi Hindusthani) या एकांकिकेचे 11 जुलै ते 15 ऑगस्ट या 35 दिवसांत राज्यभर 75 विनामूल्य प्रयोग करण्याचा संकल्प या अकादमीने केला आहे. एका दिवसात कधी तीन तर कधी चार […]

Read More

तरुण लेखिकांनी ‘घागर मे सागर भरायचे’ तंत्र अवलंबून कुमारवयीन पिढीसमोर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नवा इतिहास समोर ठेवला आहे

पुणे -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्याचा जागर’ या पुस्तक मालिकेत ‘भारतीय विचार साधना’ करीत असलेले कार्य अतिशय अभिमानास्पद आहे.   तरुण लेखिकांनी ‘घागर मे सागर भरायचे’ तंत्र अवलंबून कुमारवयीन पिढीसमोर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नवा इतिहास समोर ठेवला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अनुवादक आणि लेखिका उमाताई कुलकर्णी यांनी रविवारी केले. येथील पाषाण परिसरात ‘भारतीय  विचार साधना’ आयोजित […]

Read More

देशात धर्मवादाचे विष पसरवले जातेय – मेधा पाटकर

पुणे- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना समाजामध्ये जातीयवाद, प्रांतवाद  आणि धर्मवादाचे विष पसरवले जात असल्याची टीका जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी येथे केली. निर्माण संस्था आणि मैत्री नेटवर्कतर्फे आयोजित चौथ्या भटक्या विमुक्त महिला हक्क परिषदेचे  उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पाटकर म्हणाल्या, समाजाच्या बाहेर ठेवणे, परिघाबाहेर ठेवणे, गुन्हेगार ठरवणे, अशा […]

Read More