मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबले : कधी होणार आगमन?

पुणे— केरळमध्ये २९ मे रोजी प्रवेश झाल्यानंतर ३१ मे रोजी मोसमी पावसाने (मान्सून) अरबी समुद्राच्या बाजूने जोरदार प्रगती करीत कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्याच्या सीमेपर्यंत धडक मारल्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे वेळेअगोदर आगमन होणार या बातमीने बळीराजाबरोबरच उष्णतेने हैराण झालेल्या सर्वांनाच हायसे वाटले होते. परंतु, राज्यातील मान्सूनचे आगमन लांबले आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते […]

Read More

#खुशखबर-मान्सून केरळात दाखल : महाराष्ट्रात या तारखेला होणार आगमन

पुणे— हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) केरळमध्ये नियोजित वेळापत्रकाच्या दोन दिवस अगोदर ( दि. 29 मे) म्हणजे आज केरळमध्ये दाखल झाले आहे. विशेष म्हणजे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी असलेली अनुकूल परिस्थिति बघता त्याचे  महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत आगमन होणार असल्याची आनंदवार्ता हवामान विभागाने दिली आहे. श्रीलंकेच्या वेशीवर काही दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला होता […]

Read More

#दिलासादायक : मान्सून वेळेअगोदरच केरळमध्ये पोहचणार

पुणे–नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) मंदावलेली वाटचाल गुरुवारी (ता. २६) पुन्हा सुरू झाली आहे. अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी मॉन्सूनने पुढे चाल करत श्रीलंकेत गुरुवारी मान्सून दाखल झाला. तर आज केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. सध्या केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळदार पाऊस होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची […]

Read More

मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या बहुतांश भागांत पुढील पाच दिवस मेघ गर्जनेसह पाऊस होणार

पुणे–कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या बहुतांश भागांत पुढील पाच दिवस मेघ गर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रविवारपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या आणखी काही भागांतून तो परतेल, अशी शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्टय़ामुळे रविवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. पुढील पाच दिवस कोकण व […]

Read More

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

पुणे—मान्सूनने (नैर्ऋत्य मोसमी वारे) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. बुधवारी (ता. ६) राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत. यंदा १३ जुलै रोजी राजस्थानसह संपुर्ण भारत व्यापलेल्या मान्सूनने  सुमारे दोन महिने २४ दिवस या भागात मुक्काम केल्यानंतर माघारीची वाट […]

Read More