सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे षडयंत्र – सचिन सावंत

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याचे उघड झाल्यानंतर दररोज नवनवीन धक्कादायक घडामोडी घडत आहे. या प्रकरणी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) ने अटक केले आहे. त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असतानाच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने तर राज्यातीलच […]

Read More

विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेद: कोण होणार विधानसभा अध्यक्ष?

मुंबई- कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले होते. नाना पटोले यांची कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी निवड झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने या पदावर दावा सांगितला त्यामुळे कॉँग्रेस आक्रमक झाली आणि विधानसभा अध्यक्ष पदावर कॉँग्रेसचाच हक्क असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभेचे प्रभारी […]

Read More

देशात आणीबाणी लावणं चूक होती – राहुल गांधी यांची कबुली

दिल्ली(ऑनलाइन टीम)—दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ ते १९७७ दरम्यान २१ महिने आणीबाणी लावली होती. त्यानंतर देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध देशात सर्व विरोधी राजकीय पक्षांबरोबरच सर्वच क्षेत्रात संताप व्यक्त केला होता आणि देशात मोठे जनआंदोलन झाले होते. त्यामुळे त्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाला […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

तोपर्यंत सरकार पडणार नाही-अजित पवार

पुणे- राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस पक्षामध्ये अधून मधून काही ना काही कारणावरून मतभेद,धुसभुस  आणि त्यावरून नाराजी बघायला मिळते. कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि पक्षाने त्यांना पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले. तर कॉँग्रेसने उपमुख्यमंत्री पदावर दावा सांगितला. दुसरीकडे नाना  पटोले यांना […]

Read More

तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत- अण्णा हजारेंचा शिवसेनेला इशारा

राळेगण सिद्धी- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करण्याचा इशारा केंद्र सरकारला दिला असतानाच एक दिवस अगोदर त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शिवसेनेने त्यांना टोकले आहे. ‘दैनिक सामनाच्या’ आजच्या अग्रलेखात अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले आहे. त्यावर अण्णा हजारे संतापले आहेत. आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त […]

Read More