gtag('js', new Date());
पुणे(प्रतिनिधी)-- 'चेस दी व्हायरस' संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे सांगतानाच 'चेस दी वायरस' संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी  उभारण्यात आलेल्या  कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते व...
पुणे- जास्त परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात कुटुंबासह अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी यांची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना  त्यांचे पैसे द्यावेत अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च नायायालयात दाखल करण्यात आली आहे. या  प्रकरणातील ५१ याचिकाकर्ते तसेच ३२ हजार गुंतवणूकदारातर्फे अ‍ॅड. चंद्रकांत बीडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका...
पुणे--कोरोनाच्या संकटाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. अशातच त्यावरील लस येणार या बातमीने आशेचा किरण निर्माण झाला आहे. बहुप्रतिक्षित पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे वैद्यकीय चाचणीची (मानवी चाचणी) सुरवात भारती विद्यापीठच्या भारती हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर येथे पहिल्या स्वयंसेवकास लस देऊन करण्यात आली.भारती हॉस्पिटल येथे ऐकून ३५० स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे....
मुंबई—अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासामध्ये रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. समोर येणाऱ्या घटनांवरून सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, दिल्लीहून मुंबईला आलेल्या ‘एम्स’च्या फॉरेन्सिक डॉक्टरांच्या टीमला सुशांत प्रकरणात 12 महत्वाचे धागेदोरे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ‘एम्स’ने या प्रकरणाचा तपास हत्येच्या...
भारतीय अभियांत्रिकीचा एक अद्वितीय नमुनाजम्मू-काश्मीर म्हटलं की डोळ्यासमोर येतो निसर्ग सौंदर्याने नटलेला भारताचा अविभाज्य भाग. परंतु शत्रू राष्ट्रांच्या कारवायांनी या भागाची ओळख अशांत भाग म्हणूनच जास्त झाली आहे. काश्मीर खोऱ्यातील जनतेची नाळ जोपर्यंत भारताच्या इतर भागाशी जोडली जात नाही तोपर्यंत या भागात विकास आणि शांतता प्रस्थापित होणे अवघड आहे. असे असताना जम्मू...
पुणे – देशात तसेच संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाला आहे. याला शिक्षण क्षेत्र देखील अपवाद राहिले नाही. सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ATKT, YD च्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठांनी रोखून धरले आहेत. तर अनेक विद्यापीठांनी सरासरी पध्दतीने विद्यार्थ्यांचे निकाल लावले आहेत. परंतु ह्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीतच...