मुंबई- कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) मात्र, परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यावरून युजीसी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. त्यावरून राज्यात राजकारणही पेटले आणि आरोप-प्रत्यारोप सुद्धा झाले. परीक्षा घ्याव्यात आणि नाही घ्याव्यात याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या. त्यावर...
मुंबई-अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी रोज नवनवीन संदर्भ समोर येत आहेत. या रहस्यमय सदर्भामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. काल या प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ आल्यानंतर आता त्याचे धागेदोरे अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातील ड्रग्स प्रकरणाच्या तपासणीत असे निष्पन्न झाले आहे की रिया चक्रवर्ती ज्या व्यक्तीशी व्हॉट्सअॅपवर बोलत होती तिचा अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहे.
पुणे—आपला अभिनयाचा आणि दिग्दर्शनाचा ठसा मराठी मनावर उमटवणारे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना तब्बल ३५ कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे मेसेज आल्याचे समोर आले आहे. मांजरेकर यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून दादर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तपास सुरु असून एका व्यक्तीला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. अबू...
भाजप आमदार सुनील कांबळे यांचे ठिय्या आंदोलनपुणे-- धुळे शहरात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून करण्यात आलेल्या बेदम मारहाण प्रकरणाच्या निषेधार्त आज पुण्यातील गुडलक चौकात राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. दरम्यान, भाजपचे आमदार सुनील कांबळे डेक्कन पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन...
राजकारण
आंदोलनाची इच्छा झाली तर त्याचे स्वागत करायला हवे; सुप्रिया सुळेंंचा राजू शेट्टींंना टोला
News24Pune -
एखादा मंत्री आला तर त्याला देखील दुधाने आंघोळ घाला- राजू शेट्टीपुणे---स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुध दरवाढीसाठी बारामती येथे आंदोलन केले. आता आक्रमक व्हावे लागेल,त्यामुळे एखादा मंत्री आला तर त्याला देखील दुधाने आंघोळ घाला, असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं. दरम्यान, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. आमचे...
विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा निषेधमुंबई--धुळे शहरात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली, त्याचा आपण भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या मारहाणीची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा,...














